शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:02 AM

मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे.

ठळक मुद्देकारवाई करण्याचा सपाटा : रोहित्र जळण्याचा घेतला जातोय शोध; पथक तयार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे. तोच आता रोहित्र जळण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कंपनीच्यावतीने घेतला जात असता, यामध्ये रोहित्रावर वैध पेक्षा अवैध जोडण्याच जास्त असल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यामध्ये रोहित्रावरुन वादळ पेटले होते. एवढेच काय तर विविध पक्ष संघटनेच्यावतीने आंदोलने केल्यानंतर महावितरणने शक्य होईल तेव्हढ्या गावात रोहित्राची दुरुस्ती केली तर काही गावात नविन रोहित्र दिले. काही प्रमाणात रोहित्राचा प्रश्न सुटला असला तरीही रोहित्र जळण्याची कारणे शोधण्यासाठी महावितरण कंपनीने अधिक्षक अभियंत्यासह कर्मचाºयांचे पथक तयार करुन रोहित्रावरील भार तपासला जात आहे. यामध्ये एकट्या हिंगोली तालुक्यात केवळ दोनच रोहित्राची पाहणी केली असता, एकावर सात आणि दुसºया रोहित्रावर १ अवैध जोडणी आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील इतर रोहित्रावर अजून किती भार असेल याचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तर बºयाच भागातील शेतकरी एका - एका कोटेशनवर चार ते पाच विद्यूत मोटारी चालवित असल्याचेही महावितरणकंडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहित्रावर भार येऊन रोहित्र जळण्याचे प्रकार सर्रास पणे घडत आहेत. मात्र या पथकामार्फत अवैध जोडणीचा शोध घेण्यात येत असून, अवैध जोडणी धारकांच्या विद्यूत मोटारी व वाईर जप्त केला जात करुन त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.