शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 14:39 IST

MNS Agitation शहरात दररोज पाणी पुरवठा व स्वच्छता करण्याची मागणी

ठळक मुद्देआंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले

कळमनुरी : शहरात दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, शहरात स्वच्छता ठेवावी या मागणीसाठी मनसेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून १६ आॅक्‍टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले. 

मागील कित्येक दिवसांपासून कळमनुरी शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नळाला अवेळी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कित्येक मजुरांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाची वाट पाहावी लागत आहे. रात्री-बेरात्री नळाला पाणी सोडल्या जात आहे. तसेच मागील कित्येक दिवसांपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच शहरातील कचरा उचलण्यासाठी तीन घंटागाडी आहेत, त्यामुळे शहरात जमा होणार कचरा वेळीच उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य वाडत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मनसेच्या वतीने १६ आॅक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. 

यावेळी नपचे अभियंता डाखोरे म.जाकीर यांनी आंदोलन कर्ते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर, सादिक पठाण,सोनू वाढवे, करण वाढवे यांचीशी चर्चा करत व नवीन पाण्याची टाकी दोन महिन्यांमध्ये सुरू करण्यात येईल व नळाला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, तसेच शहराची साफसफाई नियमितपणे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेत कलम ६९ नुसार नोटीस देत सोडून देण्यात आल्याची माहिेती सपोनि श्रीनिवास रोयलावार यांनी दिली.

टॅग्स :agitationआंदोलनHingoliहिंगोलीMNSमनसे