शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नेत्यांच्या चकरा, शेतकरीही हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:48 AM

सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या सोयाबीन व कपास उत्पादक शेतकरी बोंडअळी, खोडअळी व करपा रोगामुळे हैराण आहेत. पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात पिके सुधारली असली तरीही पूर्णत: सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. पुढारी मदतीसाठी निवेदने देत असून शेतकरीही त्याकडे आस लावून बसले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे. एवढे मोठे क्षेत्र असल्याने जवळपास प्रत्येक शेतकºयाच्या शेतात हे पीक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीनवरील करपा व अळीचा प्रादुर्भाव शेतकºयांमधून मोठी ओरड होण्यास कारणीभूत ठरला आहे. विरोधकच नव्हे, सत्ताधारीही यासाठी निवेदने देत आहेत. शेतकरी भेटेल त्याला पीकविमा व नुकसान भरपाईबाबत प्रयत्न करण्याची याचना करीत आहे.यामध्ये बहुतांश शेतकºयांना मोठा फटका बसला असला तरीही कृषी विभागाने केवळ पीकविमा कंपनीकडे दावे दाखल करण्याचे आवाहन केले आहे. पीकविमा कंपन्या दरवर्षीच विमा भरून घेतल्यानंतर मात्र फिरकत नाहीत. कितीही बोंब झाली तरीही त्यांची प्रक्रिया पूर्ण करूनही दाद दिल्याचे चित्र कधीच दिसले नाही. त्यामुळे शेतकºयांना यंदाही तो भरवसा वाटत नसल्याने निवेदनांचा पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे हा ओघ वाढल्याचे चित्र आहे.शेतकºयांच्या रेट्यापुढे पुढारीही आता जिल्हा कचेरी, तहसीलच्या चकरा मारून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशा मागणीची निवेदने देताना दिसत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी