शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:59 IST

जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३.४0 लाख हेक्टर असून यंदा खरिपासाठी ३.५५ लाख हेक्टर प्रस्तावित आहे. यात गतवर्षीएवढे १.0८ लाख क्विंटल बियाणांची महाबीज व खाजगी कंपन्यांकडून मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी ७५२ क्ंिवटल, बाजरी-२.३, भात-५, मूग-७४८, उडीद-४८५, तूर-३८७७, संकरित कापूस-१0९२, मका-११८, तीळ-५.६, भूईमूग-५, सोयाबीन- १.0३ लाख क्ंिवटल अशी मागणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची मागणी आहे. कपाशीची ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याने बीटीची बीजी-१ ची २१ हजार, बीजी-२ ची १.६६ लाख तर नॉन बीटीची ३१ हजार ३८५ पाकिटे मागविण्यात आली आहेत. या तिन्ही प्रकारातील तालुकानिहाय पाकिटांची मागणी औंढा ना.-४0५१0, वसमत-८९७८५, हिंगोली-१३११0, कळमनुरी-५५१९५, सेनगाव-१९८२0 अशी आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून होणारे उत्पादन कमी असल्याने अवघे ७३४२ क्ंिवटल बियाणे त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर १.0३ क्ंिवटल बियाणांसाठी खाजगी कंपन्यांवर निर्भर राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्यांचे बियाणे घेताना बिले जपून ठेवत कोणत्याही विशिष्ट वाणाची कास धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. तर कृषी विभागाचा सल्ला घेवून पर्यायी बियाणे निवड करण्यासही सांगण्यात आले. यामुळे शेतकºयांची फसवणूक होणार नाही. विविध कंपन्याद्वारे दरवर्षी अनेक शेतकºयांची फसवणुक होते. योग्य बियाणांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.हंगामापूर्वी कापसाची लागवड करू नका- कृषी अधीक्षक४शेतकºयांनी हंगामपुर्वी कापसाची लागवड करू नये. हंगामपुर्वी लागवड केल्यास कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. कापूस व सोयाबीनमध्ये आंतरपिके घ्यावीत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे. खरेदीची पावती कोणी देत नसल्यास संबधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच दुकानाचा परवानाही निलंबित करण्यात येईल. खरेदीची पावती मिळत नसल्यास शेतकºयांनी तात्काळ कृषि अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांनी बनावट कंपन्याकडून बियाणे तसेच कुठलेही वाण खरेदी करू नये. बोगस कंपन्यांपासून शेतकºयांनी सावधानता बाळगावी. विशेष म्हणजे कापसाच्या बाबतीत शेतकºयांना तणनाशक प्रतिबंधक म्हणून कंपन्याकडून फसवणुक केली जाते. त्यामुळे शेतकºयांनी सावध राहावे.तननाशक प्रतिंबंधक असा प्रचार सध्या विविध कंपन्याकडून सुरू आहे. सदर कंपन्या असे वाण काढण्यात आल्याची खोटी माहिती देत आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनमान्य कंपन्यांचे वाण खरेदी करावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले.महाबीज मार्फत खरीप हंगाम २०१८-१९ साठी सोयाबीन, उडीद पिकांचे प्रमाणित, पायाभूत बियाणे उत्पादनासाठी अग्रीम आरक्षण योजनेत बिजोत्पादक शेतकºयांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती