शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:59 IST

जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३.४0 लाख हेक्टर असून यंदा खरिपासाठी ३.५५ लाख हेक्टर प्रस्तावित आहे. यात गतवर्षीएवढे १.0८ लाख क्विंटल बियाणांची महाबीज व खाजगी कंपन्यांकडून मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी ७५२ क्ंिवटल, बाजरी-२.३, भात-५, मूग-७४८, उडीद-४८५, तूर-३८७७, संकरित कापूस-१0९२, मका-११८, तीळ-५.६, भूईमूग-५, सोयाबीन- १.0३ लाख क्ंिवटल अशी मागणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची मागणी आहे. कपाशीची ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याने बीटीची बीजी-१ ची २१ हजार, बीजी-२ ची १.६६ लाख तर नॉन बीटीची ३१ हजार ३८५ पाकिटे मागविण्यात आली आहेत. या तिन्ही प्रकारातील तालुकानिहाय पाकिटांची मागणी औंढा ना.-४0५१0, वसमत-८९७८५, हिंगोली-१३११0, कळमनुरी-५५१९५, सेनगाव-१९८२0 अशी आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून होणारे उत्पादन कमी असल्याने अवघे ७३४२ क्ंिवटल बियाणे त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर १.0३ क्ंिवटल बियाणांसाठी खाजगी कंपन्यांवर निर्भर राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्यांचे बियाणे घेताना बिले जपून ठेवत कोणत्याही विशिष्ट वाणाची कास धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. तर कृषी विभागाचा सल्ला घेवून पर्यायी बियाणे निवड करण्यासही सांगण्यात आले. यामुळे शेतकºयांची फसवणूक होणार नाही. विविध कंपन्याद्वारे दरवर्षी अनेक शेतकºयांची फसवणुक होते. योग्य बियाणांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.हंगामापूर्वी कापसाची लागवड करू नका- कृषी अधीक्षक४शेतकºयांनी हंगामपुर्वी कापसाची लागवड करू नये. हंगामपुर्वी लागवड केल्यास कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. कापूस व सोयाबीनमध्ये आंतरपिके घ्यावीत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे. खरेदीची पावती कोणी देत नसल्यास संबधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच दुकानाचा परवानाही निलंबित करण्यात येईल. खरेदीची पावती मिळत नसल्यास शेतकºयांनी तात्काळ कृषि अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांनी बनावट कंपन्याकडून बियाणे तसेच कुठलेही वाण खरेदी करू नये. बोगस कंपन्यांपासून शेतकºयांनी सावधानता बाळगावी. विशेष म्हणजे कापसाच्या बाबतीत शेतकºयांना तणनाशक प्रतिबंधक म्हणून कंपन्याकडून फसवणुक केली जाते. त्यामुळे शेतकºयांनी सावध राहावे.तननाशक प्रतिंबंधक असा प्रचार सध्या विविध कंपन्याकडून सुरू आहे. सदर कंपन्या असे वाण काढण्यात आल्याची खोटी माहिती देत आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनमान्य कंपन्यांचे वाण खरेदी करावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले.महाबीज मार्फत खरीप हंगाम २०१८-१९ साठी सोयाबीन, उडीद पिकांचे प्रमाणित, पायाभूत बियाणे उत्पादनासाठी अग्रीम आरक्षण योजनेत बिजोत्पादक शेतकºयांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती