शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

आवक जास्त; परंतु ग्राहकच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी ३ ...

दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात लॉकडाऊन सुरू केले आहे. दुपारी ३ वाजेनंतर भाजी मंडई बंद करण्यात येत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना भाज्यांवर पाणी शिंपडण्याची वेळ आली. रविवारी टोमॅटो १०, गाजर १०, पानकोबी १५, गवार १०, चवळी १०, फूल कोबी १०, वांगे १५, बटाटे १० किलोप्रमाणे विकले गेले. जिल्ह्यातून होणारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, कोरोनामुळे ग्राहक भाजी मंडईत येत नाहीत. दुसरीकडे भाजी विक्रीला पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे भाज्यांचा ढीग करून ठेवावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी दुपारी ३ ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंतची करावी, अशी मागणी भाजी विक्रेत्यांतून होत आहे.