शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल

By विजय पाटील | Updated: September 20, 2022 13:35 IST

Maharashtra News महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले.

हिंगोली : वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प आमच्या सरकारने खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा एमओयू काढला. मग अचानक प्रकल्प गुजरातमध्ये गेला कसा? यात आता उशिराने का होईना प्रयत्न होत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत न घेता गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत ऐकणार कोण? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी व पक्ष आढावा बैठकीसाठी ते आले होते. यावेळी आ.राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, हा प्रकल्प गेल्याने दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक तर गेलीच शिवाय महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले. मात्र अगरवाल यांच्याशीच चर्चा करून ते महाराष्ट्रातून का जाताहेत? हे विचारले नाही. दिल्लीतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय गेलेल्यांचे कोण ऐकणार? जर हा प्रकल्प परत आणला तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :HingoliहिंगोलीJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे