शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

फडणवीसांशिवाय गेल्यास दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे ऐकणार कोण? जयंत पाटील यांचा सवाल

By विजय पाटील | Updated: September 20, 2022 13:35 IST

Maharashtra News महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले.

हिंगोली : वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प आमच्या सरकारने खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा एमओयू काढला. मग अचानक प्रकल्प गुजरातमध्ये गेला कसा? यात आता उशिराने का होईना प्रयत्न होत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत न घेता गेलेल्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत ऐकणार कोण? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी व पक्ष आढावा बैठकीसाठी ते आले होते. यावेळी आ.राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, हा प्रकल्प गेल्याने दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक तर गेलीच शिवाय महाराष्ट्रातल्या चार लाख बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता हे दिल्लीत चालले. मात्र अगरवाल यांच्याशीच चर्चा करून ते महाराष्ट्रातून का जाताहेत? हे विचारले नाही. दिल्लीतही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय गेलेल्यांचे कोण ऐकणार? जर हा प्रकल्प परत आणला तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :HingoliहिंगोलीJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे