शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ऊस तोडणीसाठी शेकडो मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:29 IST

तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांत स्थलांतर करताना दिसून येत आहेत.औंढा नागनाथ परिसरातील तांडे, वाड्या, वस्त्यात कारखान्याला जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. औंढा तालुक्यात बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. या स्थलांतरामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पीक कापणी, कापूस वेचणीकरिता मजुरांची शोधाशोध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत परिसरातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे अनेक गावातील घरे कुलूपबंद असल्याचे पाहावयास मिळत आहे.सदर कामगार गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा ठिकाणी आपल्या कुटुंबासह जातात, चार-पाच महिने परत येत नसल्यामुळे मुलाबाळांनाही सोबत नेत असल्यामुळे शिक्षणाशिवाय आरोग्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. ऊसतोड कामगारांना नेण्यासाठी कारखान्यदार ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने त्या-त्या गावात उपलब्ध करून देत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि तालुक्यामध्ये मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पाच ते सहा महिने कारखान्यावर आता कामगारांना आपल्या परिवारासह रात्रंदिवस राहावे लागणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेLabourकामगार