शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

हिंगोलीत धरणग्रस्तांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा

By विजय पाटील | Updated: October 2, 2023 19:13 IST

कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली.

हिंगोली : धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध भागातून आलेले विस्थापित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

जिल्ह्यात इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणांमध्ये अनेक गावे गेली. या सर्व बाधितांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व्हे करून जीवनमान तपासण्याची मागणी करण्यात आली. तर त्यांचे शासकीय नियमाप्रमाणे पुनर्वसन झाले नाही. त्या तुलनेत आर्थिक मोबदला मिळाला नाही. धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्या तुलनेत नोकरीत संधी मिळाल्या नाहीत. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. आता भूमिहीन झालेली ही मंडळी वेठबिगारीचे दिवस कंठत आहे. त्यामुळे अजूनही या कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

या कुटुंबांना न्याय देण्यासाठी पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर चौकात आधी धरणग्रस्तांची परिषद झाली. या परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिषदेत सहभागी झालेली सर्व मंडळी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडकली. तेथे नायब तहसीलदार जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्या घोषणा देत मांडल्या. यामध्ये विविध पक्षांची नेतेमंडळीही सहभागी झाली होती. धरणग्रस्तांच्या या मागण्यांना काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भाजप, प्रहार जनशक्ती आदी पक्षांच्या मंडळींनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Hingoliहिंगोली