शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हिंगोली आजी-माजी शिवसैनिकांची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:28 IST

हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत.

हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत असून, वंचित आघाडी, बसपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित आहे.>बाहेरचे पार्सल परत पाठवाकाँग्रेसचे उमेदवार आणि माजी शिवसैनिक सुभाष वानखेडे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीच केले नाही. पाच वर्षे आरक्षण, शेतीमाल भाव अशा अनेक मुद्द्यांवर केवळ दिशाभूल करण्याचे काम झाले, तर शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून धुळ्याचे पार्सल हिंगोलीवर लादले. हे परजिल्ह्यातील पार्सल परत पाठवा, असे आवाहन वानखेडे यांनी केले.

>गद्दाराला धडा शिकवानांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील शिवसेनेचे उमेदवार असून, त्यांनी आजवरच्या खासदारांवर शरसंधान साधले. यापूर्वीच्या लोकांनी एकही प्रकल्प आणला नाही. बेरोजगारी, शिक्षण, उद्योग आणि रेल्वेच्या प्रश्नांवर त्यांचा जोर होता, तर वानखेडे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. पक्ष बदलून कचरा करून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात हा कचरा साफ करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.>हेही उमेदवार रिंगणातवंचित आघाडीचे मोहन राठोड, बसपाचे डॉ.दत्ता धनवे, आयूएमएलचे अल्ताफ अहमद, बीआरएसपीचे असदखान म.खान, पीआरपीचे उत्तम कांबळे, एएचपीचे उत्तम धाबे, बीएमपीच्या वर्षा देवसकर, एचबीपीचे सुभाष वानखेडे, बीएमपीचे सुभाष वानखेडे, अपक्ष अ.कदीर, त्रिशला कांबळे, गजानन भालेराव, जयवंता वानोळे, देवजी असोले, प्रकाश घुन्नर, म.अहेमद, अ‍ॅड.मारोतराव हुक्के, वसंत पाईकराव, सुनील इंगोले २आदी २८ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Hemant Patilहेमंत पाटील