शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत १६ परीक्षार्थी रेस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:31 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१८ वर्षातील दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात इयत्ता बारावी ३१ तर दहावीच्या ५३ परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत नक्कल करणाऱ्या एकूण १६ जणांना पकडण्यात आले असून त्यांना रेस्टिकेट केल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.औरंगाबाद बोर्डातर्फे शैक्षणिक वर्ष २०१८ दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. आज २४ मार्च रोजी ११ ते २ यावेळेत दहावीचा ‘आयसीटी’ शेवटचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभाग व प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले. फिरत्या पथकाने विविध केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य प्रा. शिक्षणाधिकारी, महसूल विभाग असे ५ फिरते पथक नेमण्यात आले. बैठे पथकाद्वारेही परीक्षास्थळी कॉपी करणाºयांवर वॉच ठेवण्यात आला.परंतु जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर नक्कल करताना विद्यार्थी आढळुन आले. कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने रस्टिकेट केले. परीक्षेतून हद्दपार केल्याने या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार सहा महिने परीक्षा देता येणार नाही, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.१३५५ विद्यार्थी गैरहजर२१ फेबु्रवारी ते मार्च २० कालावधीत बारावीतील विद्यार्थ्यांची तर १ ते २४ मार्चदरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. दहावीतील १७ हजार ८६९ पैकी १६ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९३५ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. बारावीतील १२ हजार ५७१ पैकी १२ हजार १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४२० एकूण १३५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेस गैरहजर राहिले.दहावी व बारावीची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा विभागातर्फे नियोजन करण्यात आले. दक्षता समितीचे अध्यक्ष मा. शिक्षणाधिकारी दीपक चवणे तसेच प्रा. शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी तानाजी भोसले आदींनी परीक्षा केंद्रांना भेट देऊनसुरळीत सुरू आहे, किंवा नाही याबाबत प्रत्यक्षपणे पाहणी केली. तर काही संशयित परीक्षा केंद्रावर पथकातील अधिकारी तळ ठोकून होते. परीक्षा विभागातील पी. वाय. कटके, एस. जे. वडकुते, एम. ए. सय्यद, जी. पी. पळसकर, विनोद करंडे आदींनी काम पाहिले.जिल्ह्यातील विविध केंद्रावरून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीतील एकूण ७ विद्यार्थ्यांना तर बारावीतील एकूण ९ परीक्षार्थ्यांना कॉपी करताना पथकाने पकडले.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली