शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 16:12 IST

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते.

हिंगोली : पावसाळ्यात विद्युत अपघातामुळे जीवित व वित्तहानीच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब बनली आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा वीज उपकरणे हाताळताना हयगयी केली जाते. शिवाय महावितरणच्या बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेही अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे वीजेचा शॉक लागून मृत्यू होतो.

जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १४ जणांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर विविध घटनेत ५ जनावरे दगावल्याची नोंद महावितरण दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे  प्रत्येकाने घरात, शेतात विद्युत उपकरणे हाताळताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात वीजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, पडणे, रोहित्र वाकणे वा पडणे, वीजतारांवर झाड किंवा झाडांची फांदी तुटून पडणे अशा घटना घडतात. अशावेळी महावितरणने वेळीच खबदारी घेऊन दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. तसेच पाऊस चालु असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीजतारांखाली थांबणे टाळले पाहिजे.

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेकांना याचा लाभ मिळत नाही. किंवा यात बराच कालावधी जाते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मयताचे कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी महावितरण प्रशासनाने वेळोवेळी दखल घेणे गरजेचे असून तशी मागणीही नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूelectricityवीज