शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:20 IST

राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, लोकमतने गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सुरू करून माणसाला चांगले काम करण्याची प्रेरणा समोर उभी केली आहे. अशा उपक्रमांची आज गरज आहे. सामाजिक जीवनात काम करताना मीतभाषी माणसाला रागावर नियंत्रण असते. त्यामुळे इतरांना समजून घेता येते. इतरही आपले म्हणने काळजीने ऐकतात. सुसंवादातून एखादे न होणारे कामही उभे राहते. मात्र राग, त्रागा केल्यास समोरचाही विरोधाला विरोध कायम ठेवतो. त्यामुळे चांगल्या कामाची पायाभरणी करायची झाल्यास शांत, संयमी राहणे गरजेचे असते. खरेतर समाज माध्यमांच्या आजच्या युगात राग येतील, अशा अनेक बाबी घडतात किंवा समोर आणल्या जातात. अशावेळी संयमाने घेण्याची गरज आहे. रागात येवून कोणी केलेले एखादे कृत्य अवघ्या मानव जातीस वेठीस धरू शकते. अशावेळी गुड बोला, गोड बोलाची आठवण झाली पाहिजे.या मकरसंक्रांतीच्या सणाला लोकमतच्या उपक्रमात सहभागी होवून सर्वांनी रागावर नियंत्रण मिळविण्याचा, चांगली कामे करण्याचा, संकल्प करुयात. या बाबींचा अंगीकार करून जिल्ह्याच्या विकासाची कास धरुयात. या उपक्रमालाही माझ्या मनापासून शुभेच्छा...

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक