शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

राग नियंत्रणामुळे चांगले काम करण्यास वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:20 IST

राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा संकल्प करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, लोकमतने गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सुरू करून माणसाला चांगले काम करण्याची प्रेरणा समोर उभी केली आहे. अशा उपक्रमांची आज गरज आहे. सामाजिक जीवनात काम करताना मीतभाषी माणसाला रागावर नियंत्रण असते. त्यामुळे इतरांना समजून घेता येते. इतरही आपले म्हणने काळजीने ऐकतात. सुसंवादातून एखादे न होणारे कामही उभे राहते. मात्र राग, त्रागा केल्यास समोरचाही विरोधाला विरोध कायम ठेवतो. त्यामुळे चांगल्या कामाची पायाभरणी करायची झाल्यास शांत, संयमी राहणे गरजेचे असते. खरेतर समाज माध्यमांच्या आजच्या युगात राग येतील, अशा अनेक बाबी घडतात किंवा समोर आणल्या जातात. अशावेळी संयमाने घेण्याची गरज आहे. रागात येवून कोणी केलेले एखादे कृत्य अवघ्या मानव जातीस वेठीस धरू शकते. अशावेळी गुड बोला, गोड बोलाची आठवण झाली पाहिजे.या मकरसंक्रांतीच्या सणाला लोकमतच्या उपक्रमात सहभागी होवून सर्वांनी रागावर नियंत्रण मिळविण्याचा, चांगली कामे करण्याचा, संकल्प करुयात. या बाबींचा अंगीकार करून जिल्ह्याच्या विकासाची कास धरुयात. या उपक्रमालाही माझ्या मनापासून शुभेच्छा...

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक