शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जिल्हा कचेरी, जि.प.वर पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:38 IST

तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील इंचा येथील पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. प्रशासनही लक्ष देत नसल्याने २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जि.प. कार्यालयावर प्रहार जनशक्ती व रिपाइंच्या वतीने घागर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व सीईओंच्या प्रतीकात्मक खुर्च्यांना हार घातले.इंचा येथील पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १९ मे रोजी ग्रा.पं. वर घागर मोर्चा काढला होता. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी, इंचा येथील एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने एक दिवस टँकरने केलेला पाणीपुरवठाच प्रशासन आम्ही केल्याचे सांगत होते. मोर्चाला आदिवासी पँथरनेही पाठिंबा दिला. यावेळी अ‍ॅड. विजय राऊत, अ‍ॅड. प्रशांत बोडखे यांनी पाण्याची समस्या मांडली. बऱ्याच विलंबाने ग्रामीण पुरवठा विभागाचे भागानगरे निवेदन स्वीकारण्यास आले असता मोर्चेकºयांनी त्यांना निवेदन देण्यास नकार दिला. उशिरापर्यंत जि. प. कार्यालयासमोर मोर्चेकºयांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई