शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इंधनासाठी २१ गावांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:18 IST

पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.वॉटरकप स्पर्धा २२ मेपर्यंत राहणार आहे. जलसंधारणाची कामे जेसीबी मशीनद्वारे होत आहे. मशिनीला लागणाºया इंधनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील कवडा बिबथर, सिंदगी, कांडली, बाभळी, शेनोडी, भुरक्याची वाडी, खापरखेडा, चिंचोर्डी, वारंगा तर्फे नांदापूर, निमटोक, रेणापूर, हिवरा, येडशी, येडशी तांडा, पार्डी, कळमकोंडा, असोलवाडी, गोर्लेगाव, बोल्डावाडी, रुपूर या २१ गावाना प्रत्येकी ७५ हजार प्रमाणे १५ लाख ७५ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. स्पर्धेतील गावांचा उत्साह टिकावा व जास्तीत जास्त गावे जलपरिपूर्ण व्हावीत, यासाठी स्पर्धेत सहभागी गावांना इंधनासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देण्यात येत आहेत.लोकसहभागातून झालेल्या व मशिनद्वारे झालेल्या कामांचा लेखाजोखा ग्रामपंचायतने ठेवावा, मिळालेल्या निधीची माहिती ग्रामसभेत द्यावी लागणार आहे. धनादेशाद्वारेही रक्कम ग्रामपंचायतींना द्यावी लागणार आहे. इंधनासाठीच्या कामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत तहसील कार्यालयास प्राप्त होताच १०० टक्के निधी वितरीत करण्यात येणार आहे. कामाच्या मोजमापाचा अहवालही तांत्रिक अधिकाºयांमार्फत प्रशासनाला द्यावा लागणार आहे. यापुर्वी रामवाडी, मसोड, जरोडा या तीन गावांना प्रत्येकी ७५ हजाराचा निधी इंधनासाठी देण्यात आला आहे. सध्या कळमनुरी तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये लोकसहभागातून कामे जोमात सुरू आहेत. अनेक ठिकाणी लग्नसराईचा परिणाम होत असून काही ठिकाणी यावर मात करून ग्रामस्थ लढा देत असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळविण्यासाठी एकजूट दाखवत काही गावांनी वाखाणण्याजोगे काम केले आहे. अशा गावांचा या कामांमुळेच फायदा होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी