शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

हिंगोलीतील कयाधू नदीला पूर; पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:17 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कयाधू नदीलापूर आला असून 12 ते 13 गावांच्या शेतशिवारात पाणी घुसल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले पर्जन्यमान असे हिंगोली 66.88 कळमनुरी 66 सेनगाव 41.67 वसमत 51.21 तर औंढा तालुक्यात 84 मी मी पाऊस झाला आहे. यामुळे पैनगंगा व कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कयाधूचे पाणी काही भागात शेतशिवारात शिरले असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 12 ते 13 गावांमध्ये असा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना ही पूर आला असून यामुळे नेहमीच संपर्क तुटणाऱ्या दहा ते बारा गावांना फटका बसला आहे.

बाळापुर हदगाव रस्ता बंदकयाधू नदीला पूर आल्याने शेवाळानजीक बाळापुर-हदगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तसेच अनेक शेतांमध्ये शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र