शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

हिंगोलीतील कयाधू नदीला पूर; पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:17 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कयाधू नदीलापूर आला असून 12 ते 13 गावांच्या शेतशिवारात पाणी घुसल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले पर्जन्यमान असे हिंगोली 66.88 कळमनुरी 66 सेनगाव 41.67 वसमत 51.21 तर औंढा तालुक्यात 84 मी मी पाऊस झाला आहे. यामुळे पैनगंगा व कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कयाधूचे पाणी काही भागात शेतशिवारात शिरले असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 12 ते 13 गावांमध्ये असा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना ही पूर आला असून यामुळे नेहमीच संपर्क तुटणाऱ्या दहा ते बारा गावांना फटका बसला आहे.

बाळापुर हदगाव रस्ता बंदकयाधू नदीला पूर आल्याने शेवाळानजीक बाळापुर-हदगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तसेच अनेक शेतांमध्ये शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र