शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:12 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.घरकुल योजनेतील रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. अनेकजण पंचायत समितीच नव्हे, जिल्हा परिषदेच्या घिरट्या घालताना दिसत आहेत. यात २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवासचे १0४७ तर रमाईचे ११८७ एवढे उद्दिष्ट होते. प्रधानमंत्री आवासमध्ये ५३३ कामांना मंजुरी दिली व ४८३ जणांचे जिओ टॅगिंग झाले. ३४७ जणांना पहिला तर १७ जणांना दुसरा हप्ता दिला. ४९३ जणांची खातेपडताळणी झाली. उर्वरितांचे मात्र अजून कशातच काही नाही. रमाई घरकुलमध्ये तर केवळ ३३ जणांचीच नोंदणी झाली. कामाचा पत्ता नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून होणारी ओरड रास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.२0१६-१७ चा विचार केला तर प्रधानमंत्री आवासमध्ये ३७१५ एवढे उद्दिष्ट होते. यापैकी ३४८४ जणांना मंजुरी मिळाली होती. ३३१३ जणांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यापैकी केवळ एकालाच चौथा हप्ता मिळाला. यात ८७९ घरकुल पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. याच वर्षातील रमाई योजनेतील १0७९ घरकुलाच्या उद्दिष्टापैकी १0४२ ला मंजुरी दिली होती. त्यापैकी ९६७ जणांना पहिला हप्ता मिळाला. १९४ जणांना तिसरा हप्ता दिला.यात २१९ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शब्री घरकुल योजनेत उद्दिष्टातील सर्व २२७ घरकुल मंजूर झाले. २२१ जणांना पहिला तर यापैकी ५८ जणांना तिसरा हप्ता दिला. ६३ कामे पूर्ण झाली. पारधी घरकुलमधील १३ कामांपैकी ५ कामे तिसºया हप्त्यापर्यंत पोहोचली. ही कामे पूर्णही झाली.अडचण : ५ हजारांपैकी ११६६ पूर्णया योजनेत २0१६-१७ चा विचार केला तर विविध योजनांत ५0३४ घरकुलांना मंजुरी दिली. यापैकी ५३७३ जिओ टॅगिंग केलेले आहेत. ४५११ जणांना पहिला हप्ता दिला. पाचशे जण अजून पहिला हप्ताच न मिळालेले आहेत. तर तिसरा हप्ता दिलेले केवळ ९८0 जण आहेत. त्यामुळे चार हजार घरकुललाभार्थी निधीअभावी चाचपडताना दिसत आहेत. प्रशासनाकडून मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. अनेकांचे बँक खातेच जुळत नसल्याचेही समोर येत असून ही अडचण दूर करण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे.