शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बोगस बियाणे विक्री प्रकरणात इंदूर येथील कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:32 IST

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली.

ठळक मुद्देतक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी

वसमत (जि. हिंगोली) : सोयाबीनचे बोगस बियाणे विकून १२ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर येथील बियाणे कंपनी चालकाविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोविंद दहीवडे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली. तक्रारी देणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी करून वापरल्याची तक्रार होती़ वाढत्या तक्रारी पाहता कृती विभागाच्या वतीने बाजारातील कृषी केंद्रावरून सदर बियाणांचे नमुने घेतले व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले़ प्रयोगशाळेने उगवणक्षमता कमी असल्याचा अहवाल दिला़ त्यामुळे सदोष व उगवणक्षमता नसलेले बियाणे विक्री व वितरण करणाऱ्या मे. एशियन सीड्स प्रा़ लि़ कंपनी इंदोरचे संचालक आऱ एम़ पाटीदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ 

तक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहनहजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका बसल्याची शक्यता आहे़ त्यामुळे बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सपोनि. तपासिक अंमलदार पी.सी. बोधनापोड यांनी केले आहे़

जिल्ह्यात सातवा गुन्हायापूर्वी जिल्ह्यात सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. वसमत येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर एकूण तक्रारींची संख्या सात झाली आहे. अजूनही काही कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. मात्र, त्यात इतर प्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने वेळ जात आहे. मात्र, काही ठिकाणी कृषी विभाग वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी