शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:23 IST

दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना एकवेळ समझोता योजनेत दीड लाख भरून खाते बेबाकी करण्यास ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालेली आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्यांना एकवेळ समझोता योजनेत दीड लाख भरून खाते बेबाकी करण्यास ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी वन टाईम सेटलमेंटसाठी अर्ज केला असला तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतला नाही. काही शेतकरी आता त्याबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र यासाठी ३0 जून २0१८ रोजीपर्यंतच मुदत होती. आता शासनाने दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ३0 सप्टेंबरपर्यंत आपल्या हिश्याची पूर्ण रक्कम भरून या योजनेचा लाभ घेण्याची संधी दिली आहे.अजूनही जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये अर्ज भरूनही कर्जमाफीचा लाभ न मिळालेले शेतकरी खेटे मारत आहेत. ही संख्या नेमकी किती आहे, याचा अंदाज येत नाही. बँकनिहाय याद्या लावल्यास शेतकºयांचा हा नेमका आकडा लक्षात येणार आहे. मात्र तसे होत नसल्याने सगळाच मोघम कारभार सुरू आहे. कर्जमाफीची रक्कम जमा झाली की नाही, हे तपासून बँक व्यवस्थापक मात्र वैतागत आहेत.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी