शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांच्या त्रासामुळे महिलेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील कालंदा यादवराव खराटे (३५) या विवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दुपारी हा प्रकार समोर आला. घटनास्थळावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंद खडके, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, जमादार बडे, कोकरे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. मयताजवळ चिठ्ठ्या सापडल्याने हे प्रकरण वेगळे असल्याचे समोर आले होते. त्यात शेजारील व्यक्तीच्या नेहमीच्या त्रासाला व भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचे समोर आल्याने आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.या प्रकरणात रात्री उशिरा मयताचे पती यादव बबनराव खराटे यांच्या तक्रारीवरून अर्चना सपकाळ, सुनीता बालाजी जगताप, वंदना भोसले, बालाजी जगताप या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयतास या सर्वांनी ‘तू आमच्या लई चुगल्या लावतीस’, असे म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पत्नीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी