शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ६६, औंढा ५६, वसमत १२८, कळमनुरी ११५ तर सेनगावात ११ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले ...

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ६६, औंढा ५६, वसमत १२८, कळमनुरी ११५ तर सेनगावात ११ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत सेनगावातील ८३ पैकी कवरदरी येथील ३ जण बाधित आढळले. तर हिंगोलीत ७६, औंढा ५३, वसमत २३, कळमनुरी १२३ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. आज जिल्हा रुग्णालयातून एकास डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९९१ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ५८३ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३८७ जणांचा मृत्यू झाला. २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर असून २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने बायपाॅपवर ठेवले आहे.