शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:34 IST

शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले.

सेनगाव (हिंगोली ) : शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले.

खरीप हंगामात तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांना नाम मात्र पिक कर्ज वाटले आहे. कर्जासाठी शेतकरी दररोज बँकेचे खेटे मारीत आहे. या विरोधात तालुका काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजीव सातव यांनी केले. यावेळी खा. सातव यांनी  केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे, शेतमालाला भाव नाही, बँका पिक कर्ज देत नाही अशी परिस्थिती सध्या असून शासनाची कर्ज माफी फसवी असल्याचा आरोप सातव यांनी केला. 

आंदोलनात तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सतिश खाडे,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सरनाईक, डॉ. रवी पाटील, भागोराव राठोड,नगरसेवक विलास खाडे, प.स.सदस्य रायाजी चोपडे,हरीभाऊ गादेकर, श्रीरंग कायदे, संतोष खाडे,अजय विटकरे, अमरदिप कदम, दिलीप होडबे आदीसह तालुक्यातील शेतकरी ,कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह ,तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँकcongressकाँग्रेसagitationआंदोलन