शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चेक दिला पण खात्यात पैेसे कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:14 IST

जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजि.प. : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या वतीने अधिग्रहण करताना संबंधित शेतकºयांना त्या-त्या महिन्यात त्याचा मोबदला दिला जात नाही. टंचाईचा काळ संपल्यानंतर एकत्रित देयके सादर करण्यात येतात. मात्र त्यातही काही पंचायत समित्यांची दप्तर दिरंगाई सुरू असते. त्यामुळे शेतकºयांनी कधीच वेळेत ही रक्कम मिळत नाही. गेल्यावर्षीची रक्कम मिळाली नसल्यान जि.प.च्या मागील काही सभांमध्ये हा मुद्दा गाजला. त्यानंतर जि.प.च्या पाणीपुरवठा व अर्थ विभागाने ही रक्कम अदा करण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसºया वर्षीचा म्हणजे यंदाचा टंचाईचा काळ सुरू झाल्यानंतर जि.प.ने जवळपास ६0 ते ७0 शेतकºयांची खाते क्रमांकासह यादी व ५८ लाखांचा धनादेश स्टेट बँक आॅफ इंडियाकडे पाठविला. २३ एप्रिलला ही कार्यवाही करण्यात आली होती. सदर शेतकºयांनाही याबाबतची माहिती दिली जात होती. त्यामुळे शेतकरी मध्यंतरीच्या सुट्यांनंतर दररोज बँकेचे खेटे घालत आहेत. मात्र रक्कमच जमा झाली नसल्याचे त्यांना सांगितले जात होते.शेतकरी : पंचायत समित्यांची दफ्तरदिरंगाईकाहींनी स्टेट बँक आॅफ इंडियात चौकशी केल्यावर अजून खात्यात रक्कमच टाकली नसल्याचे सांगण्यात येत होते. जेव्हा शेतकºयांनी दबाव आणला तेव्हा ७ मे रोजी ही रक्कम वर्ग करू, असे सांगण्यात आले होते. तरीही न झाल्याने मंगळवारी पुन्हाशेतकरी बँकेत गेले तर जि.प.ने ज्या खात्याचा धनादेश दिला, त्यातच रक्कम नसल्याचे समजले. त्यामुळे टंचाईच्या काळात मदत करणाºया शेतकºयांची चेष्टा चालविली की काय? असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :MONEYपैसाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद