शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औंढा नागनाथला अतिवृष्टीचा फटका; २४ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:31 IST

तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद

औंढा नागनाथ ( हिंगोली) : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने वेग घेतला आहे. दमदार पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. नदी-नाले ओढ्यांना पाणी आल्याचे चित्र तालुक्यात आहेत. यातच काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने २४ गावांचा संपर्क तुटला आहे. 

औंढा ७३.३, येहळेगाव ७२, साळणा ७३.३, जवळा बाजार ७९.५,या चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सरासरी ७४.५० मीमी पावसाची नोंद झाली आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची दिसून येत आहे. तालुक्यातील जवळा बाजार ते पुर्जळ, येहळेगाव ते निशाणा ,जामगव्हाण पिंपळदरी हा मार्ग पुलावरून पाणी जात असल्याने सकाळपासून बंदच आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळा बाजार ,पुरजळ, शिरला, जामगव्हाण, पिंपळदरी, नांदापूर ,येळेगाव सोळंके, मेथा ,फु. जलालदाबा, आमदरी या मार्गावरील २४  गावांचा संपर्क तुटला आहे. 

नागरिकांनी पुलावरील वाहत्या पाण्यातून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार कृष्णा कानगले यांनी केले आहे. तसेच परिस्थितीबाबत आढावा घेऊन उपयायोजना करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोली