शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

आश्रमशाळांत सुधारणांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:07 IST

कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत.स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रम सुरु केला असून यात आदिवासी विकास विभागांतर्गतशासकीय आश्रमशाळेतील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थेमधील दुुरुस्ती व आवश्यकतनुसार बांधकामकरणे, स्वांयपाकगृह , भोजनकक्ष व कोठीगृहे, विद्युतपुरवठा, शालेय इमारत दुरुस्ती, फर्निचर दुरुस्ती,बिल्डिंग स्वच्छता, परिसर स्वच्छता, वसतिगृह दुरुस्ती इत्यादी सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतले आहे. यासाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या पथकामार्फत याबाबत नियमित तपासणी करण्यास सांगितले आहे. अशी तपासणी करून अशा सुविधा निर्माण होतील, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांचे रुपडे पालटणार असल्याचे दिसते.

टॅग्स :SchoolशाळाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद