शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

पेपर अवघड गेल्याने परीक्षार्थीने फाडली उत्तरपत्रिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:27 IST

केंद्रप्रमुखांनी पाठविला बोर्डाकडे अहवाल 

ठळक मुद्देरागाच्या भरात कृत्य

वसमत : बारावी परीक्षा वसमतमध्ये सुरळीत सुरू असताना आज एका परीक्षार्थ्याने स्वत:ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका फाडल्याची घटना घडली. संबंधीत विद्यार्थ्यांचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. 

वसमत येथील केंब्रीज महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा आज वाणिज्य संघटन हा पेपर होता. या केंद्रावरील एका परीक्षार्थ्याने पेपर सुटण्यास अर्धा तास शिल्लक असताना पर्यवेक्षकास पेपर देऊन बाहेर जाण्याची परवानगी मागितली. ती नाकारण्यात आल्याने त्याने स्वत:ची उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकाच रागाच्या भरात फाडली. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. संबंधित विद्यार्थ्याने केलेल्या या प्रकारानंतर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांनी पंचनामा करून त्याची उत्तरपत्रिका बोर्डाकडे स्वतंत्ररीत्या पाठवण्याची कारवाई केली असल्याची माहिती केंद्रप्रमुख राजगोरे यांनी दिली. पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे राजगोरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. शांततामय वातावरणात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावेत, असे आवाहन वेळोवेळी शिक्षण विभागातर्फे केले जात आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली