शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

काहीतरी न्यूनगंड मनात बाळगून सध्याचे सत्तेतील सरकार आणि विरोधकांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ...

काहीतरी न्यूनगंड मनात बाळगून सध्याचे सत्तेतील सरकार आणि विरोधकांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी आक्रोश करूनही आज ही हार पदरी पडली. मात्र, पुन्हा लढा उभारण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांचे बलिदान वाया गेले. गलिच्छ राजकारणामुळे मराठा समाजावर अन्याय झाला. मराठा समाजाबद्दल अनास्था असणाऱ्या नेत्यांनी हे घडवून आणले. हे दुर्दैवी असून याचा निषेध करतो, असे भूषण देशमुख यांनी म्हटले.

मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. गायकवाड समितीचा अहवाल पूर्ण मांडला गेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचा आरक्षणाबद्दलचा हेतू स्पष्ट होतो. त्यामुळे हा दुर्दैवी निर्णय झाला, असे मराठा क्रांती मोर्चाचे ॲड.अमोल जाधव म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेल्या निकालावरून केंद्र व राज्य सरकार याबाबत किती उदासीन आहे, हे दिसून येते. न्या.गायकवाड अहवालातील शिफारसी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट राज्यात अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षण यादीत का केला जात नाही? सत्ताधारी व विरोधक दाेन्हीही समाजाला खेळवत ठेवत असून, त्याचा निषेध करते, असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर यांनी सांगितले.