शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेरोजगार युवकांचा संताप; शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पदवीच्या सत्यप्रती जाळुन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:20 IST

राज्यातील शिक्षकांची भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे.

ठळक मुद्दे१० जुलै पासून राज्यव्यापी ‘डिग्री जलाओ’ आंदोलन

हिंगोली : डिटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरती व शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करण्यासाठी १० जुलै पासून राज्यव्यापी ‘डिग्री जलाओ’ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवत पदवीच्या सत्यप्रती जाळून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील शिक्षकांची भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शिक्षक भरती तात्काळ सुरू करून विविध मागण्यांसाठी हे आंदोलन गुरूवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू केले आहे.  आंदोलनासंदर्भात यापूर्वीच ५ जुलै रोजी शालेय शिक्षण विभागास निवेदनही दिले होते, परंतु निवेदनाची शासनाने दखल न घेतल्याने जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन जागा भराव्यात, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, ५०% मागासवर्गीय पदभरतीमधील कपात रद्द करावी. बीएमसीमधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी डीएड, बीएडधारक व शिक्षण सेवक घरी बसून आंदोलनात सहभागी झाले आहेत. असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोके यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनHingoliहिंगोलीEmployeeकर्मचारी