शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मागील कामाच्या चौकशीवरून ग्रामसभेत बाचाबाची, पोलिसांनी लाठीमारकरून गर्दीला पांगविले

By विजय पाटील | Updated: August 24, 2023 18:27 IST

ग्रामसभेत गोंधळ वाढल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले.

हिंगोली : मागील कामाचा हिशेब देण्यात यावा, केलेल्या कामाची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी विरोधकांनी ग्रामसभेत बाचाबाची केली. यामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला पांगविले. तसेच काहींना काठीचा सौम्य प्रसादही दिला.कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामसभेला सरपंच मीराबाई आडकिणे, उपसरपंच दैवशाला पंडित, ग्रामविकास अधिकारी नंदू घळे उपस्थित होते. नियोजित वेळेप्रमाणे ग्रामसभा घेण्यात आली. सुरुवातीच्या एका तासात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु त्यानंतर मात्र विरोधकांनी मागच्या कामाचे काय झाले?, केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, असे म्हणून ग्रामसभेत गोंधळ घातला. पाहता पाहता गोंधळाने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामसभेत गोंधळ वाढल्याचे पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बाळू चोपडे, जमादार सुनील रिठे, काळोजी वानोळे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

काहींना दिला सौम्य ‘प्रसाद’

ग्रामसभेत मागील कामाच्या मुद्यांवरून दुपारी साडेबारा वाजेदरम्यान गोंधळ उडाला. यावेळी गर्दी झाल्याचे पाहून पोलिसांनी लगेच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गर्दीला पांगविले. परंतु काही जण गर्दीपासून दूर होत नव्हते. यावेळी पोलिसांनी गर्दीतून बाहेर न जाणाऱ्यांना काठीचा ‘प्रसाद’ दिला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHingoliहिंगोली