शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे पुन्हा आधार प्रमाणीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:06 IST

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण पुन्हा

ठळक मुद्देशासनाकडून निधी नसल्याने प्रमाणीकरण करण्यास ब्रेक दिला होता

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 395 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात 96500 शेतकऱ्यांचे कर्ज खाते पात्र असल्याने वेबसाईटवर अपलोड केले आहेत अजून दहा हजार खाते शिल्लक आहेत. तर विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 87 हजार पाचशे आहे . यापैकी 66 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. मात्र 21000 शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे.या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्जमुक्ती मिळाली नाही. आता या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे. 

मध्यंतरी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शिवाय शासनाकडून निधी नसल्याने प्रमाणीकरण करण्यास ब्रेक दिला होता. आता निधी उपलब्धतेची समस्या सुटली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकHingoliहिंगोली