शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पोलिसांची जबरदस्त मोहीम; अनेक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या ४१ जणांना घेतलं ताब्यात

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: May 3, 2023 18:52 IST

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले.

हिंगोली : जिल्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या व फरारी आरोपीस पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत तब्बल ४१ जणांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यासंदर्भाने न्यायालयानी दिलेली तारीख चुकविणारे तसेच गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकामार्फत पाहिजे असलेले व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पाहिजे असलेल्या व फरार अशा ५९ आरोपींना पकडण्यासाठी पथक कामाला लागले होते.

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले. उर्वरित पाहिजे व फरारी आरोपींना पकडण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कोंडिबा मगरे, प्रशांत नरडीले, हरिभाऊ गुंजकर, संजय फुफाटे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली