शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पोलिसांची जबरदस्त मोहीम; अनेक वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या ४१ जणांना घेतलं ताब्यात

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: May 3, 2023 18:52 IST

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले.

हिंगोली : जिल्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या व फरारी आरोपीस पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात १४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत तब्बल ४१ जणांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यासंदर्भाने न्यायालयानी दिलेली तारीख चुकविणारे तसेच गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकामार्फत पाहिजे असलेले व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पाहिजे असलेल्या व फरार अशा ५९ आरोपींना पकडण्यासाठी पथक कामाला लागले होते.

१४ फेब्रुवारी ते २ मे या कालावधीत या पथकाने ४१ जणांना पकडून त्यांना न्यायालयात हजर केले. उर्वरित पाहिजे व फरारी आरोपींना पकडण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार कोंडिबा मगरे, प्रशांत नरडीले, हरिभाऊ गुंजकर, संजय फुफाटे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली