शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

५० हजार क्विंटल तूर, हरभऱ्याचे चुकारे बाकी; लातूर, नांदेडात माल साठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:49 IST

हिंगोलीतील गोदामांच्या अडचणीचा शेतकऱ्यांना फटका  

ठळक मुद्देसातपैकी सहा केंद्रावरच हरभरा खरेदी झाली२४ कोटींचे चुकारे राहिले शिल्लक

हिंगोली : तूर व हरभऱ्याचे हमीभाव केंद्र १५ जुलैपासून बंद झाले असले तरीही अजून काही ठिकाणचा माल वखार महामंडळाच्या गोदामापर्यंत पोहोचलेला नाही. परिणामी, चुकारेही रखडले असून ४५ हजार क्विंटल हरभरा तर ५ हजार क्विंटल तुरीची एकूण २४.६४ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे.

हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे चालविण्यात येणाऱ्या सातपैकी सहा केंद्रावरच हरभरा खरेदी झाली. यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, जवळा बाजार, साखरा येथील केंद्रावर खरेदी केली. या केंद्रावर माल देण्यासाठी ९८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.  याची रक्कम जवळपास ५८ कोटी रुपये एवढी होती. खरेदी केलेल्या मालापैकी ५१ हजार ३0३ क्ंिवटल हरभराच वखार महामंडळाच्या गोदामात जमा केल्याचे चित्र होते. तर २९ हजार क्ंिवटल माल जमा करणे शिल्लक होते.  वखार महामंडळाकडे स्वत:चे गोदाम शिल्लक नाही, तर स्थानिकला भाडेतत्त्वावर गोदाम मिळत नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील माल नांदेड,  लातूर जिल्ह्यात जमा करावा लागत आहे.

२४ कोटींचे चुकारे राहिले शिल्लकहिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे ३५ हजार ८३७ क्विंटलचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर ४४ हजार ४९१ क्विंटलचे चुकारे मिळणे बाकी आहेत. त्याची किंमत २१.६८ कोटी होते.

           केंद्र निहाय हरभरा खरेदीकेंद्र        हरभरा(क्विं.)    शेतकरी संख्या    किंमत    हिंगोली         २१४५१.००        १३३१    १०़४५ कोटी    कळमनुरी        १७१७८.१६        ११८५    ७़८८ कोटी    वसमत        ३७६२.००        ३२८     १़८३ कोटी     सेनगाव        १४०१४़०६        ८७०     ६़८३ कोटी    जवळा बा.        १४८१२़५०        १२२७     ७़२२ कोटीसाखरा        १०१११़००         ६१५     ४.९२ कोटीएकूण        ८०३२८़७२        ५५५६    ३९.४0 कोटी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र