शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

५० हजार क्विंटल तूर, हरभऱ्याचे चुकारे बाकी; लातूर, नांदेडात माल साठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:49 IST

हिंगोलीतील गोदामांच्या अडचणीचा शेतकऱ्यांना फटका  

ठळक मुद्देसातपैकी सहा केंद्रावरच हरभरा खरेदी झाली२४ कोटींचे चुकारे राहिले शिल्लक

हिंगोली : तूर व हरभऱ्याचे हमीभाव केंद्र १५ जुलैपासून बंद झाले असले तरीही अजून काही ठिकाणचा माल वखार महामंडळाच्या गोदामापर्यंत पोहोचलेला नाही. परिणामी, चुकारेही रखडले असून ४५ हजार क्विंटल हरभरा तर ५ हजार क्विंटल तुरीची एकूण २४.६४ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे.

हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे चालविण्यात येणाऱ्या सातपैकी सहा केंद्रावरच हरभरा खरेदी झाली. यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, जवळा बाजार, साखरा येथील केंद्रावर खरेदी केली. या केंद्रावर माल देण्यासाठी ९८१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.  याची रक्कम जवळपास ५८ कोटी रुपये एवढी होती. खरेदी केलेल्या मालापैकी ५१ हजार ३0३ क्ंिवटल हरभराच वखार महामंडळाच्या गोदामात जमा केल्याचे चित्र होते. तर २९ हजार क्ंिवटल माल जमा करणे शिल्लक होते.  वखार महामंडळाकडे स्वत:चे गोदाम शिल्लक नाही, तर स्थानिकला भाडेतत्त्वावर गोदाम मिळत नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील माल नांदेड,  लातूर जिल्ह्यात जमा करावा लागत आहे.

२४ कोटींचे चुकारे राहिले शिल्लकहिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचे ३५ हजार ८३७ क्विंटलचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर ४४ हजार ४९१ क्विंटलचे चुकारे मिळणे बाकी आहेत. त्याची किंमत २१.६८ कोटी होते.

           केंद्र निहाय हरभरा खरेदीकेंद्र        हरभरा(क्विं.)    शेतकरी संख्या    किंमत    हिंगोली         २१४५१.००        १३३१    १०़४५ कोटी    कळमनुरी        १७१७८.१६        ११८५    ७़८८ कोटी    वसमत        ३७६२.००        ३२८     १़८३ कोटी     सेनगाव        १४०१४़०६        ८७०     ६़८३ कोटी    जवळा बा.        १४८१२़५०        १२२७     ७़२२ कोटीसाखरा        १०१११़००         ६१५     ४.९२ कोटीएकूण        ८०३२८़७२        ५५५६    ३९.४0 कोटी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र