शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:02 IST

मुलींच्या शिक्षणात खंड पडून नये यासाठी दरवर्षी ग्रामीण भागातील विद्याथीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षात ४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुलींच्या शिक्षणात खंड पडून नये यासाठी दरवर्षी ग्रामीण भागातील विद्याथीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षात ४४५९ मुलींना मोफत बस पासेस वाटप करण्यात आल्या आहेत.मोफत बसपासेस वाटप करण्यात आल्याने जिल्ह्यातील औंढा, हिंगोली व सेनगाव एकूण तीन तालुक्यातील विद्यार्थिनींना बस सुविधेचा लाभ मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यानी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शासनाकडून दरवर्षी पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तर आठवी ते बारावीतील विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. पूर्वी दर तीन महिन्याला पास नूतनीकरण करून घेणे अनिवार्य होते. परंतु आता मागील एका वर्षांपासून मुलींना थेट सहामाही पास वाटप करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासासाठी दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पासेस दिल्या जात आहेत. ज्या मुलींना बसपास मिळाली नाही त्यांनी तात्काळ आगारातील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले.तालुकानिहाय बस वाटपची संख्या४हिंगोली आगारातर्फे मानविकास योजने आठवी ते बारावीतील ३४६ मुलींना तसेच पाचवी ते दहावीतील ९९३ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इतर १३५ मोफत बसपास वाटप केल्या. सेनगाव येथे मानव विकास योजनेच्या ३५० तर अहिल्याबाई होळकर योजनेच्या १४००, व इतर १३० तसेच औंढानागनाथ येथे मानव विकास योजनेच्या ४०० तर अहिल्याबाई होळकर योजनेच्या ९७० व इतर १४० अशाप्रकारे शालेय मुलींना बसपासेस वाटप करण्यात आल्याची माहिती हिंगोली आगाराचे पुंडगे यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक