शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

चार गुन्ह्यातील २९ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकास केला परत

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: March 31, 2023 18:43 IST

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचा पुढाकार; शुक्रवारी राबविली विशेष मोहीम

हिंगोली : गुन्ह्यांचा तपास करताना आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याची मोहीम पोलिस प्रशासनाने हाती घेतली आहे.त्यानुसा ३१ मार्च रोजी तब्बल २९ लक्ष ३३ हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. 

आरोपींकडून हस्तगत व जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पोलिस ठाणे प्रभारींना दिल्या होत्या. त्यानुसार ३१ मार्च रोजी या संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात आली. मूळ मालकास पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना मुद्देमाल परत करण्यात आला. यात २ लाख ९५ हजारांचे एकूण चार गुन्ह्यातील सोने-चांदीचे दागिणे व रोख रक्कम, २०  लक्ष २० हजारांची २४ वाहने, ४ लक्ष ११ हजारांचे ३४ मोबाईल तसेच २ लक्ष ७ हजारांच्या इतर मुद्देमालाचा समावेश होता. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे आदींनी केली. 

१ कोटींचा मुद्देमाल परतपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर जप्त व हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी ८ लक्ष ३१ हजार ७१२ रूपयांचा मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली