शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

सिद्धेश्वर धरणात २३२.१४६ दलघमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

हिंगोली: जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात २४ तासांमध्ये पाण्याचा येवा २.५५६ दलघमी झाला असून, सद्य:स्थितीत धरणात २३२.१४६ दलघमी पाणीसाठा ...

हिंगोली: जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात २४ तासांमध्ये पाण्याचा येवा २.५५६ दलघमी झाला असून, सद्य:स्थितीत धरणात २३२.१४६ दलघमी पाणीसाठा झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता भूषण कणोज यांनी दिली.

१ जूनपासून आजपर्यत धरणात पाण्याचा येवा ७६.६१६ दलघमी झाला आहे. आजमितीस जिवंत पाणीसाठा ६२.२५६ दलघमी असून धरणाच्या पाण्याची टक्केवारी ७६.८९ टक्के एवढी आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५९२.०० मि.मी. पाऊस झाला आहे.

गत तीन-चार दिवसांपासून पूर्णा नदीकाठी वसलेल्या अकरा गावांमध्ये पाऊस पडत असून हे पावसाचे पाणी सिद्धेश्वर धरणात साचले जात आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला गेला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा चांगले राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

फोटो आहे