शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

​का वाढते महिलांचे वजन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:22 IST

वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बऱ्याच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी खाण्याचे प्रमाण, वेळा व गुणवत्ता या तीनही गोष्टींची विशेष काळची घ्यायला हवी. जेवताना इच्छेला आवर घालून शरीराला आवश्यक असेल तेवढेच खावे. वजन वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच पुरेसा व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. वजन वाढण्याची कारणेहार्मोनल बदलमहिलांमध्ये हार्मोन्समध्ये बदल झाल्याने हायपोथायराडिज्म, पीसीओडी सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे वजन वेगाने वाढते. असे झाल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अवश्य असते. विशेषत: अशावेळी आहारातील प्रोटीनचे प्रमाण कमी करुन तळलेल्या गोष्टी अजिबात खाऊ नये.अपूर्ण झोप पुरेशी झोप न झाल्याने भूक लागण्याशी संबंधित हार्मोन्स लेप्टीन व घेरेलिन यांच्या कार्यावर विपरित परिणाम होऊन भूक अनियंत्रित होते व वजन वाढते. त्यामुळे पुरेशी शांत झोप घेणे आवश्यक आहे.साखरेचे जास्त प्रमाण ज्या पदार्थांमध्ये साखर, सुक्रोज, ग्लुकोज, मेल्टोज आदींचे प्रमाण अधिक आहे तसेच फळांचा रस जास्त घेत असाल तर वजन वाढण्यास मदत होते. म्हणून अशा पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवा. अन्यथा तुमचे वजन अधिक वाढेल. कॅलरीजवजन कमी करण्याच्या प्रयत्नात केवळ कॅलरीजकडे लक्ष देऊन डायटिंगवर असाल तर याचा फारसा फायदा होणार नाही. कॅलरीसोबतच शरीराला अन्य पोषक तत्वांची गरज भासते. त्यामुळे पूरक प्रमाणात फळे, भाज्या, कडधान्याचा आहारात समावेश असायला हवा. फास्ट फूडमुळे वजन वाढते. त्यामुळे घरी बनवलेले साधे जेवण केव्हाही चांगलेच असते.