शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तोंडाच्या दुर्गंधीला जबाबदार कोण? काय कराल उपाय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:51 IST

दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत. 

 काही व्यक्तींच्या तोंडातून सतत दुर्गंधी येत असते. त्या व्यक्तींना मौखिक आजाराच्या समस्या असतात. मात्र, तोंडात कोणती वेदना होत नाही म्हणून या व्यक्ती दंतरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घेत नाही. या दुर्गंधीचा स्वतःला त्रास होत नसला तरी आजूबाजूच्या लोकांना याचा नक्कीच त्रास होत असतो. अनेकवेळा ते त्या व्यक्तीला ज्याची लवकर जाणीव होत नाही. मात्र अनेक मौखिक आजारांमुळे ही दुर्गंधी येत असल्याने ज्यावेळी त्या व्यक्तीला माहिती मिळते. त्यावेळी त्यांनी तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घेतला पाहिजे.

काय उपाय कराल? दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत.  तसेच तोंडाच्या काही समस्या असतील तर तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. मौखिक आरोग्याची वेळच्या वेळी तपासणी करून घ्यावी.  तसेच मधुमेह असेल तर संबंधित डॉक्टरांकडून मधुमेहावर तत्काळ उपचार करून घ्यावेत.

दातातून दुर्गंधी येणे ही प्राथमिक समस्या आहे. यासाठी दातांची योग्य निगा राखणे हा उपाय आहे. दाताच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर दंतरोग तज्ज्ञांकडून उपाय करून घेणे केव्हाही गरजेचे असते. अनेकवेळा समस्या बळावल्यानंतर नागरिक दंतरोग तज्ज्ञांकडे जातात. दाताच्या समस्यांवर काही प्रमाणात औषध उपचार असले तरी  कीड लागणे, हिरड्याचे आजार यावर उपचार करणे गरजेचे असते. दाताच्या आरोग्याचा  हृदयरोगाशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे नियमितपणे मौखिक आरोग्याची तपासणी करत राहणे हे गरजेचे आहे.   - डॉ. मानसिंग पवार, माजी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई

टॅग्स :Healthआरोग्य