शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:33 IST

Quit Salt For A Month Challenge: एका रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात ४ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये. अशात मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Quit Salt For A Month Challenge : मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. मिठाशिवाय अनेक पदार्थांना अजिबात चव लागत नाही. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की, जर एक महिना मीठ खाणं सोडलं तर शरीरावर काय प्रभाव पडेल? मीठ खाणं सोडणं कधीकधी कॉमन असतं. याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात ४ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये. अशात मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

एक महिना मीठ खाणं सोडलं तर...?

1) वजन होईल कमी

मीठ खाणं सोडल्यावर सगळ्यात आधी तुमचं वजन कमी होईल. जेव्हा तुम्ही एक महिना मीठ खाणं सोडता, तेव्हा तुमच्या शरीराला कमी खाण्याची सवय लागते. ज्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होते. पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, जर वजन फार जास्त कमी होत असेल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

२) डायजेशनमध्ये समस्या

एक महिन्यासाठी मीठ खाणं सोडल्यावर शरीरातील वेगवेगळ्या क्रियांवर प्रभाव पडतो. याने तुमच्या पचन तंत्रामध्ये समस्या होऊ शकते आणि तसेच तुमच्या आतड्याही प्रभावित होऊ शकतात. ज्यामुळे पोटदुखी आणि आजारांचा धोका होऊ शकतो.

३) मेंटल हेल्थ प्रॉब्लेम

मानसिक आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर मीठ पूर्णपणे खाणं सोडणं तुमच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करू शकतं आणि तुम्हाला तणाव, चिंता आणि उदासीनता जाणवू शकते. याचा अर्थ असा काही कमी प्रमाणात मिठाचं सेवन गरजेचं आहे.

काय घ्याल काळजी?

आता तुमच्या लक्षात आलं असेल की, एक महिना मिठाचं सेवन बंद करणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे असं करण्याआधी तुम्ही विचार करायला हवा. त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरीरासाठी कमी प्रमाणात का असेना गरजेचं असतं. हे कमी झालं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य