शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

AC मुळे आपल्याला कोणत्या समस्या होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:56 IST

AC आपल्या शरीरासाठी किती हानीकारक आहे ? AC च्या सवयीमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार निर्माण होतात.

अलिकडे गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी AC चा वापर वाढला आहे. अनेकांच्या घरीही AC आणि ऑफिसमध्येही AC. लोकांना AC ची इतकी सवय झाली आहे की, प्रवास करायचा म्हटला तरी AC बस किंवा कॅब वापरली जाते. मात्र काय तुम्हाला माहिती आहे की, AC आपल्या शरीरासाठी किती हानीकारक आहे ? AC च्या सवयीमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार निर्माण होतात.

AC मुळे सर्वात मोठी होते समस्या होते ती आपल्या शरीराला स्वच्छ हवा न मिळणे. AC ऑन करायच्याआधी आपण खिडक्या-दरवाजे बंद करतो. या कारणाने रूममध्ये तेवढ्याच एरियात हवा बंद होते. ज्यामुळे आपल्या शरीराला स्वच्छ हवा मिळत नाही आणि आपल्या शरीराचा विकास होण्यास याचा अडसर होतो.

AC मध्ये झोपताना आपण अनेकदा रूममधील तापमान अधिक थंड करतो. आपलं शरीर एका क्षमतेपर्यंतच थंडी सहन करू शकतं. झोपताना एक अशी वेळ येते, जेव्हा आपलं शरीर खूप थंड होतं आणि आपल्याला माहितीही पडत नाही. या थंडीमुळे आपल्याला शरीरातील हाडांच्या समस्या सुरू होतात.

आपण जसाही AC ऑन करतो त्याच्या थंडाव्यामुळे आपला घाम सुकून जातो. मात्र, AC रूमसोबत सोबत शरीरातील गरमीही ओढून घेतो. शरीरातील उष्णता कमी झाल्याने शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. तसेच वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्वचेचे अनेक रोग आपल्याला जाळ्यात घेतात.

AC मुळे आपल्याला काही फायदे नक्कीच होतात, पण याचे नुकसानही जास्त आहेत. आपण आराम मिळावा म्हणून अशाप्रकारे यात गुंतत जातो की, आरोग्याकडे लक्ष देत नाही. याचं नुकसान आपल्याला मोठी किंमत चुकवून द्यावी लागते. AC चा वापर फारच काळजीपूर्वक करायला पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स