शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साखर आणि मीठाचे आहारातील प्रमाण कमी केल्याने काय फरक पडतो? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:05 IST

साखर आणि मीठ हे खरोखरच तुमच्या आरोग्याचे शत्रू आहेत का? आणि जर आपण यांना खाण्याचं सोडून दिलं, तर मग खरोखर आपण निरोगी राहू शकतो का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या.

आपण हे बऱ्याच ऐकले असावे की, चांगल्या आरोग्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक लोक साखर न खाण्याचा सल्ला देतात. तसेच मिठाने देखील अंगाला सुज येते आणि यामुळे बीपी वाढतो. त्यामुळे मीठ देखील कमी करण्याचा सल्ला आपल्या दिला जातो. मग असं असेल तर साखर आणि मीठ हे खरोखरच तुमच्या आरोग्याचे शत्रू आहेत का? आणि जर आपण यांना खाण्याचं सोडून दिलं, तर मग खरोखर आपण निरोगी राहू शकतो का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या.

शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी, मिठ आणि साखर दोन्ही महत्वाची भूमिका साकारतात. मीठ हे एक खनिज आहे, जे द्रव पातळी आणि आम्ल-बेस संतुलन राखण्यासाठी काम करते. त्याच वेळी, साखर कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे आणि आपल्या दैनंदिन क्रियाकलापांसाठी ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे मिठ आणि साखर दोन्हीही आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे.

परंतु अतिरिक्त मीठ आणि अतिरिक्त साखरेचे सेवन आरोग्यावर विपरीत परिणाम करते. पण, तुम्ही योग्य प्रमाणात आहारात मीठ आणि साखर यांचा समावेश केला, तर त्याचं सेवन करणं सुरक्षित आहे. बऱ्याचदा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ते किती मीठ आणि साखर वापरत आहेत, याबद्दल त्यांना माहिती नसते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात यांचं सेवन करा, ज्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधीत कोणतीही समस्या येणार नाही. असे तज्ज्ञ म्हणतात.

मीठ किंवा साखर किती आवश्यक आहे?डब्ल्यूएचओने निरोगी प्रौढांसाठी दररोज ५ ग्रॅम (१ चमचा) पेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. २ ते १५ वयोगटातील मुलांसाठी मिठाची गरज प्रौढांपेक्षा कमी असते आणि त्यांच्या गरजांवर ते अवलंबून असते. तसेच एकूण कॅलरीजपैकी ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त साखरेचा वापर करणे उचित ठरू शकते. त्यामुळे शक्य तितकं मीठ आणि साखरेला जास्त प्रमाणात खाणं टाळा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स