शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

तुम्ही काय खाता यापेक्षा कसं खाता यावर अवलंबून आहे तुमच्या आतड्यांच आरोग्य, जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:31 IST

लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे.

चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये याबाबत माहिती दिला जाते. मात्र  पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जेवण कसे खावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. यूके न्यूज वेबसाइट मेट्रोवरील एका लेखात, पोषण तज्ज्ञ क्लेरिसा लेनहर असे म्हणतात, लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे.

क्लेरिसा लेनहार म्हणतात, 'अनेकांना चालता-चालता अन्न खाण्याची सवय लागली आहे, पण अशा सवयींमुळे अपचन आणि आतड्यांना सूज येणे, अशा समस्या उद्भवू ॉशकतात. जेव्हा पचनाशी संबंधित समस्या येतात तेव्हा विचार न करता खाणे हे सर्वात मोठे घातक बनते. त्या म्हणतात, 'जेव्हा आपली पचनसंस्था प्रभावीपणे काम करत असते, तेव्हा आपण आपले अन्न सहज पचवू शकतो आणि खाण्यातून अधिक पोषक तत्त्वे घेऊ शकतो आणि आतड्यांचे चांगले आरोग्य मिळवू शकतो.' आपण खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून आतड्यांची कार्यक्षमता कशी सुधारता येईल याबाबत माहिती घेऊया.

अन्न नीट चावून खाक्लेरिसा म्हणतात की, पचन यंत्रणा आपल्या तोंडातून सुरू होते. जेव्हा आपण अन्न पदार्थ व्यवस्थित चघळता, तेव्हा आपण लाळ सोडतो, ज्यात पाचक एंजाइम असतात, जे खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करतात. ही प्रक्रिया नीट न झाल्यास आतड्याला सूज येणे आणि अपचन होऊ शकते. अन्न तोंडात पूर्ण बारीक होईपर्यंत ते चावले पाहिजे. 

चालता-चालता खाणे टाळाचालता-चालता खाल्ल्याने जास्त खाणे, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण हालचाल करत असतो, तेव्हा आपले शरीर एका वेगळ्या सिम्पेथेटिक अवस्थेत (sympathetic state) असते. त्यावेळी खाणे योग्य नसते. म्हणून, जेव्हा आपण आपल्या पॅरासिम्पेथेटिक (parasympathetic state) अवस्थेत असतो तेव्हा आपण खाल्ले पाहिजे. विश्रांती घेऊन आरामात खाल्ले पाहिजे.

नियमित जेवणाची वेळजर आपण आपला नियमित आहार योग्य वेळी घेतला तर आपण स्नॅक्स खाणे टाळतो. यामुळे आपण स्नॅकिंग माइग्रेटिंग मोटर कॉम्प्लेक्स (MMC) ला प्रोत्साहन देते. जे आतडे स्वच्छ करण्यात आणि आपल्या आतड्यांच्या हालचाली नियमित ठेवण्यास मदत करते. नियमित जेवण्याची सवय ठेवा, प्रत्येक जेवणामध्ये तीन ते चार तासांचे अंतर ठेवण्याचे ध्येय ठेवा.

तणावाखाली खाणे टाळाजर तुम्हाला जेवणाच्या वेळी तणाव वाटत असेल तर खाण्यापूर्वी काही खोल श्वास घ्या. खोल श्वासोच्छ्वासामुळे व्हॅगस नर्व शांत होऊ शकतो, जे आतडे आणि मेंदू यांच्यातील अनेक सिग्नल नियंत्रित करते.खाताना जेवणाकडेच लक्ष द्याजेव्हा आपण जेवायला सुरू करतो, तेव्हा आपला मेंदू त्याची नोंद घेतो आणि पचन प्रक्रियेला गती देतो. म्हणून जेव्हा आपण खाताना खाण्यापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचा मेंदूच्या स्थितीवर परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होण्यासारखे अनेक नुकसान होऊ शकते. म्हणून जेवताना टीव्ही बंद ठेवा, तुमचा फोन दूर ठेवा आणि तुमच्या ताटात आलेले अन्न आनंदाने खा, त्याचा आदर करा.

हळूहळू खाआता पोट भरले आहे, याचा मेंदूला सिग्नल पाठवण्यासाठी १० ते २० मिनिटे लागू शकतात. जर आपण हळू हळू खात असाल तर आपण हे सिग्नल गमावू शकतो आणि जास्त खाणे टाळू शकतो. तुम्ही कुठेही जेवण खाण्यासाठी १० ते २० मिनिटांचा वेळ आदर्श मानला जातो

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स