शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'या' एका फळाचा वापर करा आणि त्वचेवरील डाग मुरुमांना विसरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 10:45 IST

कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे.

हवेतील प्रदुषण किंवा वेळीअवेळी जेवण याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही होत असतो. तसेच ऋतुप्रमाणे त्वचा कोरडी किंवा तेलकट होत असते. म्हणून सतत त्वचेची काळजी घेत राहणे आवश्यक आहे. थंडीत रात्री मॉइश्चरायझर लावून झोपले तर त्वचेला आराम मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही. तसोच रोजच्या आहारामध्येही पोषक तत्वे असतील तरी त्वचा उजळून येते. कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे. मग तुमच्या त्वचेसाठी कोणते फळ फायदेशीर असेल तर ते म्हणजे पपई.

पपईचे फायदे काय?

पपई मध्ये पुरेपुर व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत. ही गुणधर्मे तुमची त्वचा निरोगी ठेवते. पपईत असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर होते. तर पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाते.

अनेकदा त्वचेवर येणारे डाग, रॅशेस सुद्धा पपईमुळे नाहीसे होतात.यामधील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे त्वचा स्वच्छ होते. 

पपईचा फेस पॅक

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईच्या पॅक चा वापर केला जातो. फेसपॅकमुळे त्वचा हायड्रेट राहते. मृत त्वचेसाठी तर फेसपॅक खूपच उपयोगी आहे.

पपई मध आणि दूध यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा उजळून येते. विशेषत: त्वचेवर असणारे डाग, मुरुम कमी होतात.

पपईबरोबर कॉफी पावडर लावल्यानेही त्वचा मुलायम होण्यास मदत होते.पपई आणि कॉफी पावडर मिसळून लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग जाण्यास मदत होते.

पपईचा गर डार्क सर्कल्स दूर करण्यात खूपच उपयोगी आहे. कमी झोप, सतत स्क्रीनसमोर असल्याने अनेकांना डार्क सर्कल्सची समस्या आहे. पपईचा गर त्यावर लावून काही वेळाने चेहरा धुवा. असे नियमित केल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स