शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'या' एका फळाचा वापर करा आणि त्वचेवरील डाग मुरुमांना विसरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 10:45 IST

कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे.

हवेतील प्रदुषण किंवा वेळीअवेळी जेवण याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही होत असतो. तसेच ऋतुप्रमाणे त्वचा कोरडी किंवा तेलकट होत असते. म्हणून सतत त्वचेची काळजी घेत राहणे आवश्यक आहे. थंडीत रात्री मॉइश्चरायझर लावून झोपले तर त्वचेला आराम मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही. तसोच रोजच्या आहारामध्येही पोषक तत्वे असतील तरी त्वचा उजळून येते. कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे. मग तुमच्या त्वचेसाठी कोणते फळ फायदेशीर असेल तर ते म्हणजे पपई.

पपईचे फायदे काय?

पपई मध्ये पुरेपुर व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत. ही गुणधर्मे तुमची त्वचा निरोगी ठेवते. पपईत असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर होते. तर पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाते.

अनेकदा त्वचेवर येणारे डाग, रॅशेस सुद्धा पपईमुळे नाहीसे होतात.यामधील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे त्वचा स्वच्छ होते. 

पपईचा फेस पॅक

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईच्या पॅक चा वापर केला जातो. फेसपॅकमुळे त्वचा हायड्रेट राहते. मृत त्वचेसाठी तर फेसपॅक खूपच उपयोगी आहे.

पपई मध आणि दूध यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा उजळून येते. विशेषत: त्वचेवर असणारे डाग, मुरुम कमी होतात.

पपईबरोबर कॉफी पावडर लावल्यानेही त्वचा मुलायम होण्यास मदत होते.पपई आणि कॉफी पावडर मिसळून लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग जाण्यास मदत होते.

पपईचा गर डार्क सर्कल्स दूर करण्यात खूपच उपयोगी आहे. कमी झोप, सतत स्क्रीनसमोर असल्याने अनेकांना डार्क सर्कल्सची समस्या आहे. पपईचा गर त्यावर लावून काही वेळाने चेहरा धुवा. असे नियमित केल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स