शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

चिंताजनक! कोरोना विषाणूंपेक्षा 'या' दोन आजारांचा धोका जास्त; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:03 IST

या आजारांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीतीचं वातावरण तयार झालं आहे. तेच लॉकडाऊन असल्यामुळे लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून वाचवता येऊ शकतं. अलिकडे संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणूंपेक्षा टीबी आणि कॉलरा या रोगाने मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. 

देशात या दोन आजारांचे प्रमाण जास्त आहे. टीबी आणि कॉलरा या आजारांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. लॉकडाऊनमुळे किंवा उपचारांद्वारे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. पण या दोन आजारांमुळे अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. 

हैदराबादच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक वी रमण धारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीबी, कुपोषण यांसारख्या आजारांवरही विचार करणं गरजेचं आहे. तसंच कोरोनामुळे जीव वाचलेल्या लोकांच्या तुलनेत या दोन आजारांनी मृत्यू होत असलेल्यांची संख्या  जर वाढली तर लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितले.

भारतात कोरोना विषाणूंची लागण एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी झाली आहे. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असला तरी कोरोनातून बाहेर येत असेल्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या माहामारीसोबतच इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी तपासणी आणि उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

कोरोनाची लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांमार्फत संक्रमणाचा धोका ५० टक्के कमी; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus : कोरोना विषाणूंवर उपचारांसाठी HIV च्या औषधापेक्षा प्रभावी ठरेल चहा; तज्ज्ञांचा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स