शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

उन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:32 IST

असा प्रसंग आपणावर येऊ नये म्हणू वेळीच काळजी घेतलेली बरी. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी आपण विविध शीतपेयांचे सेवन करतो, त्यापैकीच एक म्हणजे ताक होय.

उन्हाळा म्हटलं की विविध आजारांना आमंत्रण आलच. उन्हाळ्यातील दाहचा शरीरावर परिणाम होत अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात.वेळीच काळजी घेतली नाही तर आजार बळावतो, प्रसंगी रुग्णालयात दाखलही व्हावे लागते.असा प्रसंग आपणावर येऊ नये म्हणू वेळीच काळजी घेतलेली बरी. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी आपण विविध शीतपेयांचे सेवन करतो, त्यापैकीच एक म्हणजे ताक होय.उन्हाळ्यात ताकाचे सेवन केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊया...!
 
* उन्हाळ्यात पचन क्रिया काही प्रमाणात बिघडते. त्यामुळे जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. 
 
* उन्हाळ्यात ताकाचे सेवन केल्यास वजनही नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
 
* उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे. शिवाय सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
 
* वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे.
 
* मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.
 
* सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेलं लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
 
* गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहºयावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात. 
 
* जर आपण अती ताण सहन करत असला तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णातही कमी होते.
 
* शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
 
* खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. खाजेपासून मुक्ती मिळेल.
 
* विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम होतो. विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो. तरी डॉक्टराची सल्ला घेणे योग्य. 
 
* टाचा फाटल्यास ताक काढण्यावर निघणारं लोणी लावायला हवं.