शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

तुम्हीही कोल्डड्रिंकच्या बाटल्यांमध्ये पाणी थंड करुन पिता का? देताय 'या' गंभीर रोगाला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:21 IST

बऱ्याच घरांमध्ये कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अशा बाटल्या पाण्यासाठी वापरल्या जातात. तुमच्या घरात देखील तुम्ही अशी बाटली वापर असला. परंतु तुम्हाला माहितीय का की असं करणं किती हानिकारक आहे?

उन्हाळ्यात लोकांना थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक प्यायला आवडते. कडकडीत उन्हात जेव्हा आपल्याला असह्य होतं तेव्हा आपण दुकानातून थंड पाण्याची बाटली विकत घोतो किंवा कोल्ड ड्रिंक पितो, ज्यामुळे खूप बरं वाटतं. परंतु बरेच लोक याच्या बाटल्या फेकू न देता त्याचा पुन्हा पाणी ठेवण्यासाठी वापर करतात. लोकांचा असा समज असतो की, वेगळ्या बाटल्या विकत घेण्यापेक्षा आपण या प्लास्टीकच्या बाटल्यांचा वापर करुयात,म्हणून मग आपण ते घरी वापरण्यासाठी ठेवतो.

बऱ्याच घरांमध्ये कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अशा बाटल्या पाण्यासाठी वापरल्या जातात. तुमच्या घरात देखील तुम्ही अशी बाटली वापर असला. परंतु तुम्हाला माहितीय का की असं करणं किती हानिकारक आहे? आणि ही बाटली तुमचं किती नुकसान करतेय? या बाटल्या दीर्घकाळ वापरल्या जातात तेव्हा त्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिकसारखे घटक तयार होतात आणि ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. असे म्हटले जाते की ते शरीरात स्लो पॉयझनचे काम करतात.

त्यामुळे कोल्ड ड्रिंक किंवा पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्या बाटल्यांचा पुन्हा वापर करु नये, त्या फेकून द्याव्यात किंवा त्याचा पाणी भरण्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींसाठी उपयोग करावा. प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेल्या पाण्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या रसायनांचा तुमच्या शरीरावर खोलवर परिणाम होतो. प्लॅस्टिकमध्ये phthalates सारखे रसायन असल्यामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.

या बाटल्यांमध्ये जास्त वेळ पाणी ठेवल्याने BPA म्हणजेच Biphenyl A तयार होते. हे एक प्रकारचे रसायन आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी आजार होतात. याशिवाय जेव्हा या बाटल्यांमध्ये ठेवलेले पाणी गरम होते किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा त्यातून विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे अनेकांना कर्करोगही होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स