शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

सकाळचा नाश्ता न करणं म्हणजे 'या' घातक आजारांना आमंत्रण देणं, वेळीच काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:32 IST

१२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.

मॉर्निंग ब्रेकफास्ट (Morning breakfast) म्हणजे नाश्ता हा दिवसाचा पहिला आणि महत्त्वाचा आहार असतो. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, पौष्टिक आरोग्यदायी नाश्त्यातून ती मिळू शकते. रोजच्या घाईगडबडीत लोक अनेकदा दिवसातील हा सर्वात महत्त्वाचा आहार टाळतात. १२ तासांपेक्षा जास्त अंतरानंतर पहिले जेवण घेतल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. न्याहारी न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्याविषयी (benefits of having breakfast in the morning) जाणून घेऊया.

वजन वाढणेजेव्हा तुम्ही दुपारपर्यंत उपाशी राहता तेव्हा आपल्या शरीराला जास्त उष्मांक असलेल्या अन्नाची गरज असते. भूक कमी करण्यासाठी काहीजण गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खातात. त्यामुळे वजन वाढतं.

मधुमेहाचा धोकाजेव्हा तुम्ही नाश्ता चुकवता आणि दीर्घकाळानंतर जेवता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अचानक वाढते. या प्रक्रियेत, लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

स्मृतिभ्रंशजपानी जर्नल ऑफ ह्युमन सायन्सेस ऑफ हेल्थ-सोशल सर्व्हिसेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना मानसिक आजार होऊ शकतात. मेंदूच्या पेशींचे कार्य मर्यादित होते आणि तुमची संज्ञानात्मक क्षमता कमी होते, ज्यामुळे स्मृतिभ्रंशसारखे गंभीर आजार होतात.

मायग्रेननाश्ता न केल्याने साखरेची पातळी कमी होऊ शकते, परिणामी तुमचा बीपी वाढतो. उच्च रक्तदाबामुळे, सुरुवातीला किरकोळ डोकेदुखी होऊ शकते जी नंतर गंभीर मायग्रेनमध्ये बदलू शकते.

चयापचयावर परिणामआपल्या शरीराला सकाळी काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा तुम्ही दिवसाचा पहिला आहार स्कीप करता तेव्हा ते चयापचय क्रियांना अडथळा आणते आणि ही प्रक्रिया मंदावते.

प्रतिकारशक्ती कमी होतेन्याहारीमधून आवश्यक पोषक घटक शरीराला मिळणं गरजेचे असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असते. न्याहारी न केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या काम करू शकत नाही, ज्यामुळे तुम्ही लवकर आजारांना बळी पडता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स