शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांच्या सेवेत २४ तासही कमीच

By admin | Updated: March 10, 2016 00:16 IST

राजेश खराडे , बीड दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी

राजेश खराडे , बीडदुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी यामधला दुवा म्हणून काम करताना २४ तासही कमी पडतात. फक्त झोकून देऊन काम करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.वर्षभरापूर्वी येथील तालुका कृषी कार्यालयात योजनांचा लाभ घेण्याच्या प्रस्तावापेक्षा अधिकाऱ्याबद्दलच्या तक्रारी अर्जांची संख्या अधिक होती. केवळ शेतकरीच नव्हे तर कार्यालयातील कर्मचारीही मनमानी कारभाराला वैतागले होते. आठ महिन्यांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून दिलीप जाधव कारभार पाहत आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्याला जलयुक्त अभियनांतर्गत निधी मिळालेला नाही नियमित योजनांच्या आधारेच कामे झाली आहेत. एवढेच नाही तर यंदा जलयुक्त शिवार अभियनांतर्गतच्या कामांचे निविदाप्रमाणे वाटप होणार आहे. याची सुरूवातही बीड तालुका कृषी कार्यालयातूनच झाली आहे. १०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी ६० कामांना मंजुरीही मिळाली असल्याचे जाधव म्हणाले. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियनातून ४, महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी योजनेतून ५, भरड धान्य विकास कार्यक्रमातून १ अशी ३४ बाय ३४ ची शेततळी तर मनरेगांतर्गत ५८ शेततळी उभारली आहेत. खीळ बसलेली एकात्मिक पाणलोट विकासाच्या कामांना नव्याने सुरूवात करण्यात आली आहेत. प्रशासकीय योजनांच्या कामात तत्परता आणण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक असने गरजेचे आहे. शेती व्यवसायत आधुनिक पद्धतीचा अवलंब होत आहे. आधुनिकतेबरोबर कामांमधील नियमितताही आवश्यक आहे. शेतकरी अन् कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समरस होऊन काम करताना दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. कार्यालयाचे काम संगणीकृत करण्यात आले आहे. मात्र एवढे करूनही वेळेअभावी शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसल्याची खंत आहे. गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत येथील कृषी कार्यालयाची कार्यप्रणाली बदलली असून कामाची सरूवात सकाळी वाजल्यापासून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे समधान होत असून हीच आमच्या कामाची पावती आहे.