शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

भारतीय परंपरेत हाताने जेवण करण्याला इतकं महत्त्व का? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 12:01 IST

जेव्हा आपण प्रसाद घेतो तेव्हा सामान्यपणे दोन्ही एकत्र पुढे करतो, एखाद्या आनंदी क्षणी दिली जाणारी मिठाई सुद्धा हातानेच घेतली जाते.

(Image Credit : TripSavvy)

जेव्हा आपण प्रसाद घेतो तेव्हा सामान्यपणे दोन्ही एकत्र पुढे करतो, एखाद्या आनंदी क्षणी दिली जाणारी मिठाई सुद्धा हातानेच घेतली जाते. भारतीय परंपरांमध्ये चमचे किंवा फोर्कऐवजी हाताने जेवण करणेच चांगले मानले आहे. हे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं मानलं जातं. पण चमच्याने जेवण करण्याऐवजी हाताने जेवण करणे चांगलं कसं हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ याचे फायदे..... 

पंचतत्त्व आणि एनर्जी लेव्हल

(Image Credit : CoreWalking)

तज्ज्ञ सांगतात की, आपण सगळेच पाच तत्वांपासून तयार झाले आहोत, याला जीवन ऊर्जा सुद्धा म्हटले जाते. हे पाच तत्त्व आपल्यासोबत असतात. यातील कोणतही एक तत्त्व कमी झालं तर आपल्यासाठी आजाराचं कारण ठरतं. हाताने जेवण केल्याने शरीर निरोगी राहण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे आपण जेव्हा जेवण करतो, तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. ज्यामुळे जेवण ऊर्जादायी होतं. आणि ते आपल्या शरीराची ऊर्जा संतुलित ठेवतं. 

तृप्तीचा अनुभव

(Image Credit : Hellodo)

विज्ञान आणि नव्या शोधाच्या भाषेत याला माइंडफुल इटिंग म्हटलं जातं. ज्याला भारतीय परंपरेनुसार, भूक आणि जेवणाचं सामंजस्य म्हटलं जातं. यालाच तृप्ती असं म्हणतात. जेव्हा आपण काही खातो तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की, ते आपल्या तोंडात जाणार आहे. याला माइंडफुल इटिंग सुद्धा म्हणतात. हे चमच्याने खाण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे. माइंडफुल इटिंगचे अनेक फायदे असतात, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याने जेवणाचे पोषक तत्त्व वाढतात. तसेच याने पचनक्रियाही सुधारते. 

गरम-थंडबाबत सजगता

(Image Credit : developmentnews.in)

तोंडातील सेंसेज हे हाताच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे तोंड हे हातापेक्षा जास्त जळतं. जेव्हा आपण हाताने खातो तेव्हा जेवणाचं तापमान म्हणजे ते किती गरम आहे किंवा थंड आहे हे आपल्या हाताला कळतं. त्यानंतर तोंडापर्यंत जातं. हाताने जेवण करण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आपली जिभ जळणार नाही. 

पचनक्रिया सुधारते

स्पर्श आपल्या शरीराचा सर्वात प्रभावशाली अनुभव असतो. जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा आपला मेंदू आपल्या पोटाला संकेत पाठवतो की, आपण जेवण करणार आहोत. त्यामुळे पोट आपण खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी तयार होतं. याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच खाण्यातही लक्ष लागतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स