शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

ॐ नमः शिवाय- ओमच्या जपाने होणारे फायदे वाचाल तर लगेच म्हणायला सुरूवात कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:27 IST

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात.

अनेक लोक ओम या मंत्राचा जप करत असतात.  मनाला शांती वाटावी म्हणून तर काहीजण देवाची प्रार्थना करत असताना ओम नामाचा  जप करत असतात. ओम नामाचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण ओम नामाचा जम जर तुम्ही योग्यप्रकारे केलात तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. एका अभ्यासानुसार जे लोक योग्य पध्दतीने ओमचा जप करतात. ते लोक खूप ताण-तणावमुक्त असल्यासारखं फील करतात. चला तर मग जाणून घेऊया ओम म्हटल्याने शरीराला कोणते फायदे होतात. 

अनेक लोक दिवसभर देवाला वंदन करण्यासाठी किंवा देवाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी ओम नमः शिवायचा जप करतात. पण हा जप करत असताना फक्त देवाची भक्तीच नाही तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकता. 

ओम चा उच्चार या ठिकाणी करा

या मंत्राचा उच्चार गर्दीच्या ठिकाणी करू नका. कमी गर्दीच्या ठिकाणी शांत आणि अल्ल्हाददायक ठिकाणी करा. एकाग्रतेने करा. आजूबाजूच्या वातावरणाने लक्ष विचलित होऊ न देता. या नावाचा जप करावा. 

मनाला शांती मिळते

(image credit- mindfull.org)

योगा आणि मेडिटेशन गुरूंच्या म्हणण्यानुसार ओमचा जप केल्यानंतर आजूबाजूला सकारात्मक भावना निर्माण होत असतात. यामुळे तुम्ही नकारात्मक  विचार करण टाळता. त्यामुळे तन-मन आणि आत्म्याला शांती मिळते.

पचनशक्ती मजबूत होते

ओम नावाचा जप केल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. आरोग्य उत्तम राहतं. पचनक्रिया चांगली राहते.  ज्या लोकांना रात्री झोप न येण्याचा त्रास उद्भवतो. त्यांनी सकाळी ओमचा मंत्र म्हटल्यानंतर  त्रास दूर होईल.

ताण-तणावमुक्त राहता येतं.

(image credit- indiatv.com)

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट राहण्यासाठी हा ओमच्या मंत्राचा जप फायदेशीर ठरत असतो.  सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.

एकाग्रता वाढते

(image credit-theweek)

ओम नामाचा जप केल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि मन शांत राहत असल्याचं विज्ञानानं देखील मान्य केलंय. एकाग्रता अधिक राहते . तसंच ओम शब्द हा कधीही हळू आवाजात बोलू नये. हळू आवाजात जप केल्यास त्याचा काही फायदा होत नाही. जितक्या जोरात या शब्दाचा उच्चार आणि जप केल्यास तितकाच लाभ होतो आणि शांतीही मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य