शहरं
Join us  
Trending Stories
1
ला नीनाचा प्रभाव संपला; मान्सूनवर परिणाम होणार, अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही दिली चिंतेची बातमी...
2
'स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रातच पराभूत झाला, इथंच त्याची कबर'; अमित शाहांनी रायगडावरुन डागली तोफ
3
पाकिस्तान ते जम्मू काश्मीर हादरले! इस्लामाबादमध्ये मोठा भूकंप, लोक घराबाहेर पळाले
4
'हा' पाकिस्तानी क्रिकेटर आहे बजरंगबलीचा भक्त; कराचीच्या १५०० वर्ष जुन्या मंदिरात घेतो दर्शन
5
Hanuman Jayanti 2025: दु:ख, दारिद्र्य आसपासही फिरकू नये म्हणून सुरू करा 'हे' उपाय!
6
...म्हणून मी ही भूमिका स्वीकारली! 'छावा'मध्ये कान्होजी शिर्के साकारण्यावर अखेर सुव्रतने सोडलं मौन, सांगितलं खरं कारण
7
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश: ८ राशींना आदित्य योगाचा लाभ, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; नफा-फायदा!
8
Jio, Airtel आणि Vi च्या प्लान्ससोबत झाला फ्री Netflix चा जुगाड, किंमत फारच कमी
9
अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार
10
IPL 2025: चतुर कप्तानी, तडाखेबंद फलंदाजी, हे तीन कर्णधार गाजवताहेत यंदाची आयपीएल
11
IPL 2025: 'गुजरात टायटन्स'ला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर; कारण काय?
12
मार्च महिन्यात ५१ लाख खात्यांमधून SIP केली गेली नाही, गुंतवणूकदारांना आता सतावतेय चिंता?
13
अरे बापरे चुकीच्या पद्धतीने नारळ पाणी पिणं ठरू शकतं जीवघेणं, 'ही' आहे योग्य वेळ
14
'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; दोन वर्षांपासून बलात्कार, फोटो व्हायरल करताच पीडितेने घेतले विष
15
UPI down: एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण
16
'शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा'; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी
17
Chaitra Purnima 2025: आजपासून दर पौर्णिमेला करा प्रसादाचा शिरा; त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!
18
मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!
19
कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास
20
विकास असावा तर असा! मासेमारी करणाऱ्यांचं गाव बनलं सिलिकॉन सिटी, आनंद महिंद्रा म्हणाले...

ॐ नमः शिवाय- ओमच्या जपाने होणारे फायदे वाचाल तर लगेच म्हणायला सुरूवात कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:27 IST

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात.

अनेक लोक ओम या मंत्राचा जप करत असतात.  मनाला शांती वाटावी म्हणून तर काहीजण देवाची प्रार्थना करत असताना ओम नामाचा  जप करत असतात. ओम नामाचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण ओम नामाचा जम जर तुम्ही योग्यप्रकारे केलात तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. एका अभ्यासानुसार जे लोक योग्य पध्दतीने ओमचा जप करतात. ते लोक खूप ताण-तणावमुक्त असल्यासारखं फील करतात. चला तर मग जाणून घेऊया ओम म्हटल्याने शरीराला कोणते फायदे होतात. 

अनेक लोक दिवसभर देवाला वंदन करण्यासाठी किंवा देवाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी ओम नमः शिवायचा जप करतात. पण हा जप करत असताना फक्त देवाची भक्तीच नाही तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकता. 

ओम चा उच्चार या ठिकाणी करा

या मंत्राचा उच्चार गर्दीच्या ठिकाणी करू नका. कमी गर्दीच्या ठिकाणी शांत आणि अल्ल्हाददायक ठिकाणी करा. एकाग्रतेने करा. आजूबाजूच्या वातावरणाने लक्ष विचलित होऊ न देता. या नावाचा जप करावा. 

मनाला शांती मिळते

(image credit- mindfull.org)

योगा आणि मेडिटेशन गुरूंच्या म्हणण्यानुसार ओमचा जप केल्यानंतर आजूबाजूला सकारात्मक भावना निर्माण होत असतात. यामुळे तुम्ही नकारात्मक  विचार करण टाळता. त्यामुळे तन-मन आणि आत्म्याला शांती मिळते.

पचनशक्ती मजबूत होते

ओम नावाचा जप केल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. आरोग्य उत्तम राहतं. पचनक्रिया चांगली राहते.  ज्या लोकांना रात्री झोप न येण्याचा त्रास उद्भवतो. त्यांनी सकाळी ओमचा मंत्र म्हटल्यानंतर  त्रास दूर होईल.

ताण-तणावमुक्त राहता येतं.

(image credit- indiatv.com)

जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता. त्यावेळी डोक्यातून राग, भिती अशा भावना दूर होत जातात. मनातून नकारात्मक विचार निघून जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निट राहण्यासाठी हा ओमच्या मंत्राचा जप फायदेशीर ठरत असतो.  सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा.

एकाग्रता वाढते

(image credit-theweek)

ओम नामाचा जप केल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि मन शांत राहत असल्याचं विज्ञानानं देखील मान्य केलंय. एकाग्रता अधिक राहते . तसंच ओम शब्द हा कधीही हळू आवाजात बोलू नये. हळू आवाजात जप केल्यास त्याचा काही फायदा होत नाही. जितक्या जोरात या शब्दाचा उच्चार आणि जप केल्यास तितकाच लाभ होतो आणि शांतीही मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य