शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 5:40 PM

हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

(image credit-www.observerbd.com)

सध्याच्या काळात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सोडता लिहताना कोणीही दिसून येत नाही. कॉम्प्युटरवर सगळेजण काम करत असतात. त्यामुळे कागद, पेन घेऊन लिहिण्याची संस्कृती आता दिसून येत नाही.  अनेक दिवसांनी जर तुम्ही काही लिहायला बसत असाल तर अक्षर सुद्धा चांगलं येत नाही.  एका अभ्यासानुसार लिहण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. इतकंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे  होतात. चला तर मग जाणून घेऊया लिहिण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.

एका रिसर्चनुसार जेव्हा मुलं लिहायला बसत असतात. त्यावेळी  त्याच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेव्हा मुंल कोणत्याही कागदावर लिहीत असतात. तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आकलन लगेच होते.  तुलनेने जेव्हा कॉम्प्युटरवर कोणतीही गोष्ट शिकवली  जाते तेव्हा त्यांना लगेच आकलन होत  नाही.  कारण हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात.  बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात. 

जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा लगेचचं तुम्ही तो कागदावर मांडायला हवा. हातांनी जेव्हा तुम्ही कागदावर लिहीत असता त्यावेळी गुड हार्मोन निर्माण होत असतात. त्यामुळे मानसीक निघून जाऊन आनंद वाटतो. विचार करण्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्य करत असते. 

 तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव लिहू शकता. चांगले वाईट कोणतेही अनुभव लिहीत असताना गुड हार्मोन एन्डॉर्फिन रिलीज होत असतो. त्यामुळे ताण-तणावाचं प्रमाण कमी होतं. ( हे पण वाचा-लघवी करताना जळजळ होते? यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा 'हे' पदार्थ)

लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. लिहिण्याची प्रक्रिया डोक्याच्या  कर्यशक्तीस वाढ देत असलेल्या अवयवांना प्रेरित करत असते. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय  शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)