शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी-खोकला मामुली वाटला तरी दुर्लक्ष नको, H3N2 व्हायरसनं आजारी पडताहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 20:02 IST

देशात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे. पण सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत.

नवी दिल्ली-

देशात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे. पण सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार हे रुग्ण इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे होत आहे. 

आयसीएमआरच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इन्फ्यूएंजा व्हायरसचे A सबटाइप H3N2 मुळे ताप आणि सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढत आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार सध्या वातावरणातील बदलामुळे तापाची साथ आहे. जो पाच ते सात दिवसांपर्यंत राहतो. आयएमएनं ताप किंवा सर्दी-खोकला झाल्यावर एंटीबायोटीक न घेण्याचा सल्ला दिला आहे. 

आयएमएच्या म्हणण्यानुसार ताप तीन दिवसांमध्ये जातो. पण सर्दी-खोकला तीन आठवडे राहत आहे. प्रदुषणच्या समस्येमुळेही १५ वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये श्वास घेण्याच्या त्रासाचे रुग्ण वाढत आहेत. 

इनफ्लूएंजा म्हणजे काय?- जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार वातावरणीय इन्फ्लूएंजा व्हायरस चार प्रकारात- A, B, C आणि D असे आढळतात. यात A आणि B टाइपचे वातावरणीय फ्लू पसरतो. 

- इन्फ्लूएंजा A टाइप हे महामारीचं कारण मानलं जात आहे. इन्फ्लूएंजा टाइप A चे दोन सबटाइप आहेत. एक आहे H3N2 आणि दुसरा H1N1 

- इन्फ्लूएंजा टाइप B चे सबटाइप नाहीत. पण याचे लाइनेज असू शकतात. टाइप C अत्यंद हलका मानला जातो आणि धोकादायक नसतो. तर टाइप D मासपेशींमध्ये पसरतो. 

- आयसीएमआरच्या माहितीनुसार, काही महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. पण H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. सर्व्हिलन्स डेटानसार १५ डिसेंबरनंतर H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. 

लक्षणं कोणती?- WHO नुसार वातावरणातील इन्फ्ल्यूएन्जानं संक्रमित झाल्यानं ताप, खोकला, डोकेदुखी आणि मांसपेशी तसंच सांधेदुखी, थकवा, घशात खवखव आणि नाक वाहण्याची लक्षण आढळून येतात. 

- बहुतांश लोकांचा ताप एका आठवड्यात कमी होतो. पण खोकला बरा होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. 

टॅग्स :Healthआरोग्य